tag:blogger.com,1999:blog-11981621424751296882024-02-19T08:46:51.913+05:30उस्फूर्तहिंदुंना आत्मभान आले की हिंदुत्व जन्माला येते.Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.comBlogger91125tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-63920768930366197562017-04-13T10:24:00.001+05:302017-04-13T12:37:23.744+05:30सावरकरांचे रत्नागिरीतले समाजकार्य<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px;">
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही किमान रु. १००/- ची मागणी केली. १९२९ साली त्यांना शासन रु. ६०/- देऊ लागले. पण तरिही सावरकरांनी लोकांना आदर्श घालुन द्यावा म्हणून स्वत: हातगाडीवर स्वदेशी माल भरुन घरोघरी जाऊन विक्री करित, स्वत: गाद्या भरण्याचा पिंजाऱ्याचे कामही त्यांनी सुरु केले. आपल्याच बचतीतून पुर्वास्पृश्यांना भांडवल देऊन त्यांचे बॅंडपथक उभारुन देऊन त्यांना रोजगारही मिळवुन<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"> दिला.</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
लवकरच एक उपाहारगृह म्हणजे हॉटेल सुरु केले. ते स्वत: या हॉटेलमध्ये सायंकाळी बसत असत. त्यांना भेटायची इच्छा असणाऱ्याला तिथेच बसावे लागे आणि तिथे मिळणारा चहा सुध्दा तेथील पुर्वास्पृश्य नोकराच्याच हस्ते स्विकारावा लागत असे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुढे बालगंधर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले नाटक पहाण्यास आमंत्रण दिले असता, आपण माझ्यासोबत पुस्पृश्यांसह सहभोजन केलेत तरच मी नाटक पहायला येईन अशी अट सावरकरांनी बालगंधर्वांना घातली. बालगंधर्वांनीही ती मान्य केली सहभोजनानंतर सावरकर गंधर्व मंडळींचे नाटक पहावयास गेले.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपल्या घरात एका पुर्वास्पृश्य मुलीला स्वातंत्र्यवीरांनी स्वत:च्या मुलीप्रमाणे संगोपन करुन तिचे पालन पोषण केले. रत्नागिरीतल्या शाळांत अचानक पणे जाऊन सर्व स्पृष्यास्पृश्य मुलांना सरमिसळ बसवले का नही ते पहात. व त्यात कुचराई करणाऱ्या सवर्ण शिक्षकांविरुध्द तक्रार करुन त्यांच्यावर कारवाई करवुन आणत. लहानपणापासुन असे सरमिसळ बसवले नाही तर नव्या पिढ्यांच्या मनातली अस्पृश्यतेची भावना कदापि जाणार नाही असे सांगुन त्यांनी हे घडते का नाही यावर खूप कटाक्ष ठेवला. पुर्वास्पृश्यांना स्तोत्रे शिकवणे, जानवी देणे हे तर या कार्यक्रमाचा भाग होतेच. रत्नागिरीत मंदिरे सर्व हिंदुंना उघडुन देण्यात त्यांचा भर होताच. या शिवाय सर्व हिंदुंना अगदी गाभाऱ्यापर्यंत प्रवेश असेल असे पतितपावन मंदिरही त्यांनी बांधवले.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अस्पृश्य वस्तीत जाऊन चहा फराळ चे कार्यक्रम, हळदिकुंकुवाला पुर्वास्पृष्य वस्तीतील स्त्रियांना घरी बोलावुन आपल्या पत्नीच्या हस्ते सौभाग्यवाण देण हि कार्ये सावरकर करत, समस्त सनातनी मंडळी अगदी संतापुन गेली होती, अनेक खेकटी ते उभी करुन शासनाकडे तक्रारी करत. पण स्वातंत्र्यवीर डगमगणाऱ्यातले नव्हते. त्यांच्या स्थानबध्दतेच्या काळात रत्नागिरीत जी क्रांतीकारी समाजसुधारणा झाली त्याने अनेक पुढारी विस्मय चकित झाले. थक्क होऊन गेले. त्यांच्या कार्याचे महत्व जाणणाऱ्यात महर्षी वि.रा.शिंदे, कोल्हापुरचे क्षात्र जगत गुरु , शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वच जण होते.<br />
हे सर्व वचुन जितक्या पटकन संपते त्याच्या कित्येक पट जिकिरीचे आणि कटकटीचे काम होते. प्रचंड विरोध सोसत , नेटाने हे काम सावरकर करत असत. सावरकरांचे समाजकार्य म्हणजे वातानुकुल खोलित बसून केलेले लिखाण नसून गोरगरिब पुर्वास्पृश्य बांधवात प्रत्यक्ष मिसळुन त्यांच्या पाठिवर मायेचा हात फिरवत केलेल काम होते. यास म्हणतात कर्ते सुधारक, आधी केले मग सांगितले.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या आणि अशा अजुन अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आणि आदर्श ठेवण्यासारख्या व कालानुरुप आचरणात आणण्यासारख्या आहेत. समाजसुधारणेचे हे व्रत अखंड तेरा वर्षे रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात सुरु होते.<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><img alt="Image may contain: 3 people" height="481" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/327802_2075193253509_768793374_o.jpg?oh=c451abcb709fccebb430babbccddca0f&oe=594DE23C" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="640" /></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span class="hasCaption" style="font-family: inherit;">Kirtan by person from<br />पतितपावन मंदिर ,ex-untouchable community, a milestone in social<br />reform, Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932</span><span class="fbPhotoTagList" id="fbPhotoSnowliftTagList" style="color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 18px; text-align: left;"><span class="fcg" style="color: #90949c; font-family: inherit;"> — at <i class="_agk img sp_jcqUqJjylCf sx_72d354" style="background-image: url("/rsrc.php/v3/yX/r/PGdkN7DYssI.png"); background-position: -68px -174px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: inline-block; height: 16px; margin-right: 3px; max-height: 16px; max-width: 16px; vertical-align: -2.9px; width: 12px;"></i><span class="fbPhotoTagListTag withTagItem tagItem" style="font-family: inherit;"><span class="textTagHovercardLink taggee" style="color: #333333; font-family: inherit;">Patitpavan Mandir, Ratnagiri, 1932</span></span>.</span></span></td></tr>
</tbody></table>
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><img alt="Image may contain: 8 people" height="424" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/291135_1932572448078_1079936194_o.jpg?oh=207fd8f71485c493ef60c74282236a9d&oe=595A4713" style="margin-left: auto; margin-right: auto;" width="640" /></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">मालवणची पूर्वास्पृश्य परिषद इ.स.१९२९ अध्यक्ष स्वा.वीर सावरकर :- पूर्वास्पृश्यांना यज्ञोपवित धारण विधी, मागे सावरकरांच्या कल्पनेतून साकारलेला कुंडलिनी कृपाणांकित हिंदूध्वज<br /><br /><br /></td></tr>
</tbody></table>
</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-72557408815085555592017-04-12T10:26:00.000+05:302017-04-13T12:32:55.820+05:30सावरकर आणि राजकिय पक्ष<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px;">
हिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<div style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;">
सावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्या सह अनेकांनी जाहिर पणे व्यक्त केली. परंतु कॉंग्रेस हि निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, हिंदुत्व या मुद्द्यावर कॉंग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा , ब्रह्मचर्य , मुस्लिम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या कॉंग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले. </div>
<div style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;">
. <img alt="Image may contain: text" height="640" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/17883799_10207149840538447_6800541854501514891_n.jpg?oh=8e70ecc01579a37d1649ac81727caddf&oe=594F16C4" width="240" /></div>
</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आधी लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभा या पक्षात सावरकरांनी प्रवेश केला. सावरकर कॉंग्रेसमध्ये येतील हि अपेक्षा ठेऊन सुरुवातीला त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करणारी कॉंग्रेस सावरकर कॉंग्रेस मध्ये येत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर त्यांचा निषेध करु लागली. केवळ सत्कारावर बहिष्कार एवढेच स्वरुप न राहता सत्कार सभा उधळुन लावणे, सभांवर चिखलफेक करणे, दगडफेक करणे इ. प्रकार त्यांनी सुरु केले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<div style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;">
<img alt="No automatic alt text available." height="640" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/17883801_10207149840618449_5274173420007526829_n.jpg?oh=ae68f6aa72864437edfc11d79575cccd&oe=5988EA3B" width="228" /></div>
सोलापुरात तर याचा कडेलोट होऊन सावरकरांचा सत्कार करणाऱ्यांवर हल्ले केले गेले , काहींची डोकी फुटली सुमारे १८-२० कॉंंग्रेसी अहिंसक (!) गुंडांना अटक होऊन शिक्षा झाल्या.<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br /></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
पुढे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लखनौ येथे सावरकर त्यांच्याबरोबर अंदमानात असलेल्या काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक श्री. शचिंद्रनाथ संन्याल यांना भेटले. त्यावेळी समाजवादी गटाचे नेते आचार्य नरेंद्र देव हे सुध्दा सावरकरांना भेटण्यास आले. त्यांनी सवरकरांना प्रश्न केला कि आज हिंदुसभेत तालुकदार, धनिक हे प्रामुख्याने असताना महासभेला प्रगतीकारक संस्था बनवण्याचा तुमचा हेतु कसा साध्य होणार? यास सावरकरांनी उत्तर दिले, "मी नुकताच हिंदुसभेत आलो आहे.येताक्षणीच महासभेचे ध्येय बदलुन पुर्ण स्वातंत्र्याचे ध्येय करवले. पुढे मी काय करतो ते आपण धीर धरा आणि पहा. महासभा पुर्ण पालटुन तिला प्रगत आणि जिवंत करण्याचा माझा संकल्प आहे."</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
याच महासभेत पुढे बॅ. निर्मलचंद्र चटर्जी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सामिल करुन घेण्यात सावरकरांना यश आले. आशुतोष लाहिरी, भाई परमानंद, राशबेहारी बोस या क्रांतीकारकांना सुध्दा हिंदुमहासभेत आवरकरांनी आणले. एका मृतप्राय अशा राजकिय संस्थेला केवळ सहा वर्षात , अपुरी साधनांनिशी एक लहानसा का होईना पण हिंदुंहिताचा दबावगट म्हणून उभे करण्यात सावरकरांना यश आले. </div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सावरकर १९३८ ते १९४३ अध्यक्ष राहून दैनंदिन सक्रिय राजकारणातून प्रकृतीच्या कारणाने निवृत्त झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुत्व, हिंदुहित वा हिंदु हा शब्दच नको इ. प्रकारच्या सावरकरांबरोबरच्या मतभेदातून हिंदुमहासभेचे अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी गोळवलकरांबरोबर हातमिळवणी करुन १९५१ साली हिंदुमहासभेतून फुटुन बाहेर पडुन जनसंघ हा स्वतंत्र पक्ष सुरु केला. हा पक्ष १९७७ पर्यंत अस्तित्वात राहिला तो फारसा मोठा झाला नाही पण संघाचा सक्रिय पाठिंबा असल्याने क्रमाक्रमाने कॉंग्रेस ऐवजी फक्त हिंदुमहासभेचीच जागा व्यापत गेला. १९५१ च्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत हिंदुमहासभेचे चार , जनसंघाचे तीन आणि रामराज्यपरिषद या अन्य एका हिंदुत्ववादी पक्षाचे तीन असे एकुण दहा खासदार हिंदु पक्षाचे होते. तर कॉंग्रेसचे तीनशे चौसष्ट खासदार होते.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१९७१ सालापर्यंत हिंदुमहासभेची जागा संपुर्णपणे व्यापुन व अन्य काही हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षांशी आघाडी करुन जनसंघाची खासदार संख्या बावीस या अंकापर्यंत पोचु शकले होते.तर कॉंग्रेस खासदारांची संख्या तीनशे बावन्न होती. हिंदुमहासभेचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलिन झाला. १९८४ ला भारतीय जनसंघाने गांधीवादी समाजवाद या नावाने दोन खासदार या संख्येवर नव्याने सुरुवात केली.एकुण हिंदुमहासभा नष्ट झाल्याचा आनंद जर संघपरिवाराला मिळत असेल ती १९८९ पर्यंत संघाने राजकारणात फार काही प्रगती केली अस मानता येत नाही. हिंदु शब्दाचा त्याग करुन मुसलमानांची मते मिळवण्यासाठी हिंदुसभा मोडीत काढून जनसंघ स्थापन करुन राजकारण करणाऱ्या संघपरिवाराला आधी गंगाजल आणि नंतर रामजन्मभूमि आंदोलनाचाच आधार घ्यावा लागला हा इतिहास आहे. गांधीवादी समाजवाद व नंतर एकात्मिक मानवतावाद हे भाजपाचे मधले दोन टप्पे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१९२५ पासुन एवढी मोठी संघटना असलेल्या रा.स्व. संघाला १९५१ ते १९९१ अशा चाळीस वर्षात मिळालेले हे प्रचंड (?) यश आणि केवळ सहा वर्ष निव्वळ स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर मृतवत हिंदुसभेला उभे करण्यातले सावरकरांचे अपयश (?) यात कोणाला आनंद वाटत असेल तर ते तसा मानण्यास स्वतंत्र आहेत.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने<br />
<img alt="Image may contain: text" height="640" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/17883871_10207149840458445_6843281209413984677_n.jpg?oh=3a74afeb96890d6673e35d4bfdf34eb5&oe=599A063D" width="268" /><img alt="No automatic alt text available." height="400" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/17884081_10207149841138462_3475936251826415429_n.jpg?oh=43510f8913df06a079906a48f99fed01&oe=5991E402" width="300" /><br />
<br />
<img alt="No automatic alt text available." height="457" src="https://scontent-sit4-1.xx.fbcdn.net/v/t31.0-8/17879804_10207149841378468_3696298109934828692_o.jpg?oh=2747cdf4f265f46257d6027fdb62c2d0&oe=5997E813" width="640" /></div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-84552804716700537172017-04-12T10:07:00.002+05:302017-04-12T10:07:36.196+05:30हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px;">
हिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक सुध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
संघाला गांधींचे हिंदुपण सावरकरांच्या हिंदु पणा पेक्षा जास्त जवळ वाटत. मुस्लीमांचे तुष्टीकरण हा भाग सोडला तर गांधीजींचे रामराज्य, गोरक्षण, स्वदेशीे संघाला मान्य आहे. गांधी आणि सावरकर दोन्ही स्वदेशी चे पुरस्कर्ते पण सावरकरांचे स्वदेशीला यंत्रयुगाचा स्वीकार मान्य आहे तर गांधींच स्वदेशी यंत्रयुगाचा धिक्कार आणि मानवी श्रम वापरण्यावर भर देत. संघ स्वदेशीचा पुरस्कार करणारी शाखा उघडतो पण प्रत्यक्ष सत्तेत मात्र जागतिकीकरणालाच महत्व देतोय, तिथे तो गांधींपासून लांब गेलाय.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सावरकरांची पारतंत्र्यातली सशस्त्र क्रांती व समर्थ भारत हे संघाला तत्वत: मान्य आहे, पण संघ संघश: सशस्त्र क्रांतीत पण नव्हता आणि सत्याग्रहात पण नव्हता. संघ स्वयंसेवक वैयक्तिक रित्या स्वातंत्र्य लढ्यात असतील ते असतील.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सत्याग्रह , अहिंसेचा अतिरेक याविषयी संघ गांधींपासून दुर आहे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दोन्ही बाजूंनी जे जे रुचेल ते ते घेतल जात. जे संघाच तेच इतरांच, एरवी सावरकर या नावाचा द्वेष करणारे सावरकरांचा बुध्दीवाद आणि गायीविषयीची भूमिका हटकुन संघपरीवाराच्या तोंडावर मारतात. इथे सावरकरांच नाव घेणारे सावरकरांच हिंदुत्व सुध्दा इहवादी आणि बुध्दीवादी आहे हे सोयीस्कर पणे विसरतात. दोन्ही बाजू विविध विचारसरणीच्या लोआकांच्या मार्गदर्सनातील आपल्या मूळ मूळ प्रेरणेला आणि राजकारणाला अनुकूल अशा गोष्टींचा फक्त स्वीकार करत असतो. इतर गोष्टींवर मौन बाळगण पसंत करतो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सारांशाने व स्थुलमानाने जिथे जिथे हिंदुधर्माच्या अंतर्गत प्रश्न येतात तिथे तिथे संघ हा सनातनी गांधींच्या जवळ जातो आणि जिथे जिथे हिंदुधर्माबाहेरच्यांशी संवाद साधायचा मार्ग असतो वा हिंदुधर्माबाह्य राष्ट्रीय प्रश्न सोडवायचे असतात तिथे तिथे संघ सावरकरांच्या हिंदुत्वाच्या जवळ जातो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-75408320391648646082017-04-09T12:13:00.001+05:302017-04-09T12:16:27.074+05:30सावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रदेश दौरा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="" data-block="true" data-editor="5raps" data-offset-key="bcnq8-0-0" style="background-color: white;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="bcnq8-0-0" style="direction: ltr; position: relative;">
<br />
<span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"><span style="font-family: inherit;">सावरकर ब्रिटीशांबरोबर झालेल्या तहातील सर्व अटींतुन मुक्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजकारणात त्यांच्या समवेत अंदमानातच जमठेपीची शिक्षा भगणारे भाई परमानंद व आशुतोष लाहीरी हिंदुमहासभेचेच राजकारण करण्यात सामिल झाले. </span></span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
सेनापती बापट हे सुध्दा पुन: सावरकरांसमवेत काही सार्वजनिक कामात भाग घेत. त्यांनी हिंदुसभेत प्रत्यक्ष प्रवेश केला नाही तरी हिंदुसभेच्या लढ्यात ते भाग घेत असत.</div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
राशबेहारी बोस यांनी सावरकरांशी पत्रव्यवहार सुरु ठेवला व त्यांच्या सुचनेवरुन जपान मध्ये हिंदुमहासभेची शाखा सुरु केली.</div>
</span><br />
<div style="text-align: left;">
सावरकरांची मुक्तता झाल्यावर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. यावेळी सावरकर १८५७ च्या उठावातील क्रांतीकारकांपासून भगतसिंगा पर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या सर्व क्रांतीकारकांच्या नावाचा प्रकट उच्चार करुन लोकांना त्यांचा जयजयकार करन्यास उद्युक्त करत. आपल्या सहकारी, अनुयायी व अन्य क्रांतीकारकांवर सावरकर लेख लिहित व त्यांचा गौरव करीत. त्यातील काही लेखांचा संग्रह पुस्तक तेजस्वी तारे नावे प्रकशित आहे. थोडक्यात सावरकरांनी अन्य क्रांतीकारकांशी नंतर संबंध ठेवले नाहित वा अन्य क्रांतीकारकांनी सावरकरांशी संबंध ठेवले नाहीत हा काही लोकांचा केवळ अपप्रचार आहे.</div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">राजकारणात आल्यावर लगेचच सावरकरांनी महाराष्ट्र आणि भारत भर दौरे केले.</span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
यातील एक महत्वाचा दौरा उत्तर प्रदेश चा. १ एप्रिल १९३८ ला सावरकर उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर निघाले, तो सर्व वृत्तांत खूप मोठा आहे पण त्यातील काही ठळक घटना.</div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
या दौऱ्यात सावरकरांनी त्यांच्या १८५७ चे सममर या जगभर गाजलेल्या ग्रंथात उल्लेख झालेली ठिकाणे म्हणजे झाशी, कानपुर, बिठुर इ. प्रत्यक्ष पाहिली.प्रत्येक ठिकाणी त्यांनी या वीरांना मौनाद्वारे श्रध्दांजली वाहिली तेव्हा वातावरण भारुन जात असे.</div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
दि. ४ एप्रिल १९३८ ला सावरकर फैजाबाद ला पोचले. या ठिकाणि त्यांचा भव्य सत्कार झाला.फैजाबाद रेल्वे स्थानकापासुन त्यांची सजवलेल्या मार्गावरुन भव्य मिरवणुक निघाली.</div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
मिरवणुकीची सांगता तेथील संस्कृत महाविद्यालयात झाली. तिथे त्यांना संस्कृत भाषेत मानपत्र देऊन गौरवण्यात आले. फैजाबाद मधली सभा संपवुन जात असतानाच <b style="font-family: inherit; white-space: pre-wrap;">अयोध्येचे पन्नास ब्राह्मण संस्कृत वेदमंत्रांचा घोष करत सावरकरांना सामोरे गेले व त्यांनी सावरकरांना रामजन्मभूमि पहाण्याचे आमंत्रण दिले. तथापि पुढचे कार्यक्रम आधीच ठरल्याने पुढील भेटीत रामजन्मभूमिला येण्याचे आश्वासन देउन सावरकर पुढील कार्यक्रमास निघाले. जर त्यांनी रामजन्मभूमिला भेट दिली असती तर आजच्या काळाच्या परिप्रेक्षात ती भेट नक्कीच संस्मरणीय ठरली असती.</b></div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
यापुढे सावरकर लखनौ भेटीसाठी निघाले. त्यांना लखनौला नेण्यासाठी त्याअंच्या बरोबर लंडनला असलेले अभिनव भारताचे सदस्य व सावरक्रांचे अनुयायी प्रा. महेशचरणसिंग बाराबंकीला आले. यांना स्वातंत्र्य लढ्यातील सहभागामुले बराच त्य्रास झाला होता. तीस वर्षांनी होत आलेल्या भेटीमुळे दोघांचीही हृदये भरुन आली. लखनौच्या कान्यकुब्ज महाविद्यालयात नागरीक व विद्यर्थ्यांसमोर सावरकरांनी केलेल्या भाषणाने व मार्गदर्षनाने वातावरण भारुन गेले . <b style="font-family: inherit; white-space: pre-wrap;">इतके की कान्यकुब्ज महाविद्यालयाचे संस्थापक श्री. मिश्र यांनी तिथल्या तिथे हिंदुंसाठी सैनिकी महाविद्यालय सुरु करण्याचा संकल्प सोडला.</b></div>
</span><span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><div style="text-align: left;">
<span style="white-space: pre-wrap;"><br /></span></div>
</span><br />
<div style="text-align: left;">
यानंतर लखनौ मध्ये सावरकरांची एक भव्य मिरवणुक निघाली. सावरकरांना आठ घोडे जुंपलेल्या घोडागाडित बसवुन गाडीपुढे <b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">शंभर शस्त्र व कृपाणधारी शीखांचे पथक</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> </span><b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">सत श्री अकाल</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> चा घोष करत पुढे चालत होते. मागोमाग </span><b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">वेदमंत्रांचा घोष करणारे ब्रह्मवृंद</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> चालत होते. पाठोपाठ </span><b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">कुंडलिनी कृपाणांकित ध्वज धारी</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> असे शंभर एक स्वयंसेवक, निरनिराळे </span><b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">कवायती करणारे आखाडे</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> असा सगळा थाट होता. उत्साह प्रचंड असून सुमारे तीन मैलांच्या या मिरवणुकीय </span><b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">किमान एक लाख लोक दुतर्फा उभे होते.</b></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><span style="white-space: pre-wrap;"><br /></span></span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">
</span><br />
<div style="text-align: left;">
दि. ६ एप्रिलला सावरकर अंदमानात सहकष्टभोगी असलेले काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक <b style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;">शचिंद्र नाथ संन्याल</b><span style="color: #4b4f56; font-family: inherit; white-space: pre-wrap;"> यांच्या घरी भेटीस गेले. त्यांच्या घरी सावरकरांना भेटण्यास समाजवादी गटाचे आचार्य नरेंद्र देव आले व समाजवाद्यांतर्फे तेथे सावरकरांचा सत्कार केला गेला.. या ठिकाणि राजकिय चर्चा होऊन हिंदु मुस्लिम प्रश्नाबाबत सावरकरांनी हिंदुमहासभेची भूमिका देव व संन्याल यांना समजाऊन दिली.</span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><span style="white-space: pre-wrap;"><br /></span></span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">
</span><br />
<div style="text-align: left;">
याच दौर्यात सावरकरांची भेट गोविंद वल्लभ पंत आदी विविध पक्षांच्या नेत्यांशीही झाल्या. सर्वपक्षिय मतभेद बाजुला सारुन झालेला असा हा दौरा होता. सव पक्षांनी उत्तर प्रदेश च्या दौऱ्यात सावरकरांचा सन्मान व गौरव केला.</div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><span style="white-space: pre-wrap;"><br /></span></span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">
</span><br />
<div style="text-align: left;">
यानंतर सावरकर आग्रा येथे ताजमहाल व आग्रयाचा गड पहाण्यास गेले. दिवाणे खास मध्ये शिवजी महाराजांनी औरंगजेबाला मारण्याचा डाव कसा होता हे सावरकरांनी उपस्थितांना प्रत्यक्ष अंतरे उभे राहुन दाखवला. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने लांब उभे केल्याने राजांचा डाव फसला अशी एक बाजु सांगितली जाते. सावरकरांनि प्रत्यक्ष तिथे उबे राहुण सर्वंच्या मन:चक्षुंपुढे चित्र उभे करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.</div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"></span><br />
<div style="text-align: left;">
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;"><span style="white-space: pre-wrap;"><br /></span></span></div>
<span style="color: #4b4f56; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">
</span><br />
<div style="text-align: left;">
हा दौरा अधिकाधीक गाजत गेल्याने येथुन सावरकरांना उ.प्र. मधील हरिद्वारादी ठिकाणांहुन सावरकरांना भेटीची व्याख्यानांची आमंत्रणे येऊ लगली परंतु या सात दिवसंच्या प्रवासाने सावरकर थकल्याने व चार दिवसांवरच मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष या नात्याने सहभाग व भाषण करावयाचे असल्याने सावरकर आग्र्याहुन ९ एप्रिलला परत मुंबईकडे रवाना झाले.</div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
..............................</div>
<div style="text-align: left;">
<br /></div>
</div>
</div>
<div class="" data-block="true" data-editor="5raps" data-offset-key="8jn92-0-0" style="background-color: white; color: #4b4f56; font-family: helvetica, arial, sans-serif; white-space: pre-wrap;">
<div class="_1mf _1mj" data-offset-key="8jn92-0-0" style="direction: ltr; font-family: inherit; position: relative;">
<span data-offset-key="8jn92-0-0" style="font-family: inherit;"><br /></span></div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-50059239894972508602017-04-09T08:37:00.000+05:302017-04-09T08:37:02.904+05:30सावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
स्वातंत्र्य पुर्व काळात लंडनमध्ये असलेल्या भारतीयांमध्ये दोन तट पडले होते. यांच्यात वादविवाद होत असत. एका गटाचे नेते होते गांधी तर दुसऱ्याचे सावरकर. वादात ज्याची बाजू पटत असे त्याच्या बाजूने जमलेले तरुण जाऊन बसत. हे सर्व तरुण म्हणजे हिंदुस्थानातून उच्च शिक्षणासाठी आलेला बुध्दीमान तरुण वर्ग होता. त्यांच्या समोर बुवाबाजी व महात्मेगिरीची लटपटपंची चालणेच शक्य नव्हते. हळु हळु सावरकरांच्या बाजूला बसणाऱ्यांची संख्या वाढु लागली व एक दिवस असा आला की एका बाजूला गांधी एकटे व दुसऱ्या बाजूला सावरकर आणि त्यांच्या प्रभावळीतले तरुण. त्यानंतर गांधींनी इंडीया हाऊस मध्ये जाणे सोडले व "मारो काटो का पंथ" या नावे क्रांतीकारकांवर टिका करणारे एक राजनिष्ठ पुस्तक लिहिले. त्याच्या प्रस्तावनेत गांधी लिहितात, लंडनमधले इंडीया हाऊस मधले ब्रिटीशांविरुध्द पसरलेले विषारी वातावरण पाहुन मी दचकलो आणि तेथुन मागे फिरलो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दुर्दैवाने पुढे सावरकर पकडले गेले आणि अभिनव भारत संस्था उध्द्वस्त झाली. सावरकरांना कठोरातली कठोर अशी काळ्या पाण्याची दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावली गेली.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अंदमानात ११ वर्षे व रत्नागिरीत तीन वर्षे असा तुरुंगवास सावरकरांना घडला.<br />नंतर सावरकर व ब्रिटीश सरकार यंच्यातील तहाद्वारे सावरकरांची पाच वर्षे राजकारणात भाग न घेण्याच्या व रत्नागिरी न सोडण्याच्या अटींवर त्यांना तुरुंगातुन मुक्त केले गेले. १९२४ ते १९३७ असा दिर्घ काळ रत्नागिरीत स्थानबध्द असा काळ व्यतित झाला. गुप्तहेर हे आयुष्यभर सावलीसारखे मागे होतेच.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
रत्नगिरीतून सावरकरांची संपुर्ण मुक्तता झाल्यानंतर प्रथम लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभेत गेले. त्यापुर्वी त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे असा आग्रह करणारे नेते होते सुभाषचंद्र बोस, वीर नरिमन, डॉ.ना.भा.खरे, सर मानवेंद्रनाथ रॉय इ.इ.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
गांधीजींच्या नेतृत्वाखालील चाललेल्या गांधी गोंधळात सावरकरांनी दुरदृष्टीने न जाणेच पसंत केले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
यानंतर लवकरच हे सर्व वर उल्लेख केलेले व सावरकरांना कॉंग्रेस मध्ये या असा आग्रह करणारे हे नेते म्हणजे बोस, डॉ.खरे, रॉय व वीर नरिमन या सर्वांना शिस्तभंगाच्या नावे कॉंग्रेस मधुन निष्कासित केले गेले.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपल्या आधी १९२० ते १९३७ अशी सतरा वर्षे प्रस्थापित झालेल्या गांधींच्या नेतृत्खावाली सावरकर रहाणे म्हणजे एका म्यानात दोन तलवारी सारखेच होऊन वरील नेत्यांप्रमाणेच सावरकरांचीही गत झाली असती हे उघड आहे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
कॉंग्रेस जर निर्भेळ राष्ट्रवादी असती तर मी कॉंग्रेस मध्येच गेलो असतो, पण ती तशी राहिली नाही व एक व्यक्ती एक मत या लोकशाही तत्ववार चालत नाही या कारणा मुळेच सावरकरांनी कायम कॉंग्रेसचा विरोध केला.</div>
<div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
<br /></div>
</div>
<div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
<div>
<div style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-top: 6px;">
<br /></div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-50237125573774744262017-04-08T13:59:00.001+05:302017-04-09T02:23:44.187+05:30स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px;">
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px;">
कै. बाळाराव उर्फ शांताराम शिवराम सावरकर हे १९५० ते १९६६ अशी सोळा वर्षे सावरकरांचे स्वीय सचिव ( Personal secretary) म्हणून काम पहात असत. बाळाराव सावरकर हे सावरकरांचे नात्यातले नव्हेत तर केवळ आडनाव बंधु, त्यांचे नाते गुरु शिष्याचे. बाळाराव हे चित्पावन नसून कऱ्हाडे ब्राह्मण होते.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
स्वातंत्र्य वीर सावरकरांचे धाकटे बंधु बाळाराव उर्फ डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्याशी त्यांच्या नामसाधर्म्याची गल्लत करु नये.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
बाळारावांची आणि माझी ओळख खूप पुर्वीपासुनची. सुमारे दहा वर्षे म्हणजे सन १९८६-८७ ते पुढे बाळाराव जाईपर्यंत ती टिकली. मी पुण्यात आल्यानंतर माझ्या कडे आल्याशिवाय बाळाराव पुण्यातून कधीच परस्पर परत गेले नाहीत. सावरकर साहित्याच्या निमित्ताने आमची गाढ ओळख व वयाने ते माझ्याहून खूपच मोठे असले तरी आमची मैत्रीही झाली.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्यांच्या सावरकरांच्या सहवासातल्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळत. बऱ्याचशा त्यांनी पुस्तकात लिहुन ठेवल्याच आहेत.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
बाळाराव सावरकरांचे काम करत मात्र त्या बदल्यात सावरकर बाळारावांना काहीही वेतन देत नसत. सावरकरांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी लोकांकडुन त्यांना काही रुपये कृतज्ञता निधी म्हणून अधुन मधुन मिळत असे. त्यांची सर्व मालमत्ता शासनाकडुन जप्त झाली होती ती त्यांना कधीच परत मिळाली नाही. उपजिविकेचे अन्य साधन नव्हते. त्यांना कृतज्ञता निधी म्हणून जो मिळाला तो रु. १४०००/- होता. हि रक्कम म्हणजे लाखो रुपये नव्हेत. त्याशिवाय अधुन मधुन रु. १००-२००/- ते रु. ५००/- चा निधी त्यांना अर्पण केला जाई. एकुणच टाटा , बिर्ला, आगाखान सारख्या भांडवलदारांशी वा श्रीमंतांशी फारसा घरोबा नसल्याने व वकिली करुन लाखो रु. मिळवून पार्ट टाईम राजकारण व समाजकारण करत नसल्याने आर्थिक परिस्थिती तत्कालिन सर्व नेत्यांशी तुलना करता यथातथाच राहिली. मात्र त्यांना लाखो रुपये मिळत नसले तरी स्वत:ची व कुटुंबाची उपजिविका करण्या इतपत रक्कम त्यांना समाजाकडुन नक्कीच मिळे. या पैशांतुनच त्यांनी मुंबईत स्वत:चे घर बांधल, आजही ते मुंबईत शिवाजी उद्यान, दादर परिसरात " सावरकर सदन" नावाने प्रसिध्द आहे.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सावरकर काटकसरी व हिशेबी स्वभावाचे असल्याने या पैशात एवढा स्वत:चा संसार व सार्वजनिक व्याप संभाळणे शक्य झाले. वैयक्तिक स्वार्थ किंवा पैसाअडका जमवायचा असता तर त्यांन रोखु शकणारे कोणीच नव्हते.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
याच काळात सावरकरांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आपले खर्च आवरते घेतले. आधीचे सचिव श्री. अ.स.भिडे यांनी पगार वाढ मागितली असता ती सावरकरांनी नाकारली. भिडे यांना परवडणे शक्य नसल्याने त्यांनी त्यागपत्र दिले व स्वत:चे साप्ताहीक सुरु केले. अर्थात भिडे यांना सावरकर सदनच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या, मृत्युपत्रात त्या तशाच त्यांच्याकडे पुढे चालु राहिल्या. सावरकरांना तपकिर ओढायचा नाद / व्यसन होते. निवृत्तीच्या निर्णयानंतर त्यांनी कटाक्षाने हे व्यसन हळु हळु आटोक्यात आणून पुर्ण बंद केले. हिशेबीपणा आणि कुटुंबात एकमेकांशी सुध्दा कठोर आर्थिक शिस्त हा कदाचित कोकणस्थी गुण सावरकरांच्यात आला असावा. इतरांना जे विचित्र व्यवहार वाटतात ते कोकणस्थांच्यात सहजभावाने असु शकतात. असे कंजुष व हिशेबी असणारे कोकणस्थ समाजकार्यात सहज पणेच दानशूर असल्याचे आढळुन येतील.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अगदी माझे वैयक्तिक बोलायच तर मी किरकोळ कारणासाठी ५-५० रु. वडीलांना दिले तर ते मला मी नको नको म्हणत असतानही आवर्जुन परत करतातच. सक्तीने. मी एकुलता एक आहे आणि वाटीतल ताटात आणि ताटातल वाटीत अशी स्थिती असूनही हे असे आहे.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कित्येक व्यापारी समाजात, बाप मुलाला किंवा भावाला कर्ज देतो पण काटेकोर व्याज आकारुन. कोकणस्थात इतके टोक नसले तरी आर्थिक हिशेबाला कोकणस्थ पक्के आणि इतराच्या विनोदाचा विषय ही. असो.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
याच गुणामुळे सार्वजनिक कामातही अर्थातच सावरकरांचे सर्व व्यवहार चोख आणि सचोटीचे होते.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सावरकर सदन हे राहते घर आणि थोडीशी रोकड, पत्नी, सुनांचे काही स्त्रीधन (दागिने) आणि किरकोळ गुंतवणुकी सोडल्या तर सावरकरांची स्वत:ची अशी कोणतीही मोठी इस्टेट वयाच्या अंतिम ८३ व्ह्या वयापर्यंत होऊ शकली नाही. आपल्या मुलाबाळांसाठी फार मोठी मालमत्ता त्यांना जमवता आली नाही वा मागे ठेवता आली नाही. सर्वसाधारण खाऊन पिऊन सुखी असलेले मध्यम वर्गिय़ कुटुंब इतकीच त्यांच्या हयातीत व मृत्युसमयीची आर्थिक परिस्थिती होती. त्यांच्या समग्र सावरकर साहित्यात छापल्या गेलेल्या मृत्युपत्रात त्यांनी वाटप केलेल्या संपत्तीवरुन एक सर्वसामान्य मध्यमवर्गिय ही त्यांची स्थिती सहजच कळुन येते.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
तर, बाळाराव सावरकरांचे ओळखीचे, नात्यातले व सावरकरांच्या आसपासचे लोक म्हणत, बाळ तु कशाला सावरकरांकडे नोकरी करतोस? याच वेळासाठी तुला अन्यत्र चांगला पैसा देणारी नोकरी मिळू शकते. सावरकर कंजुस आहेत तुला येथे काही भवितव्य नाही, पैसा मिळणार नाही. बाळाराव उत्तर देत मी सावरकरांकडे आदरापोटी येतो, पैशासाठी येतच नाही.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
त्याव्यतिरिक्त बाळाराव प्र.के.अत्रे यांच्याकडे "मराठा"त पत्रकार म्हणून काम करत. बाळारावांनी मला सांगितले की मराठातल्या कामाची वेळ आणि सावरकरांनी काही बोलावणे आले तर सावरकरांचे काम आधी करायचे नंतर मराठा चे असे अत्र्यांनी त्यांना कायमचे सांगुन ठेवले होते. सावरकरांचे बोलावणे आले आहे म्हटल्यावर अत्रे त्यांना कधीच अडवत नसत, लगेच सुट्टी देत असत. बाळारावांनी स्वत:चे अपुरे शिक्षण रात्रशाळेत शिकुन पुर्ण केले.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
अशा प्रकारे बाळारावांनी सावरकरांचे काम सोळा वर्षे विनामूल्य केले. आजुबाजुचे विघ्नसंतोषी लोक नाना तोंडांनी बोलत, बाळारावांना हसत, पण बाळारावांनी निष्ठा सोडली नाही.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१९६६ मध्ये सावरकर गेले. मृत्युपत्रात त्यांनी आपल्या लेखनाचे सर्व अधिकार स्वत:च्या मुलांबाळांच्या नावे नाही, तर बाळारावांच्या नावे केले. त्या पुस्तकांच्या विक्रीतून होणारे उत्पन्न, मानधन सर्व बाळारावांना मिळत असे. बाळारावांनी "वीर सावरकर प्रकाशन" हि संस्था काढुन पुढचे सर्व आयुष्य सावरकरांच्या पुस्तकांचे प्रकाशन , प्रचार व विक्री यात घालवले. या विक्रीतून आलेल्या पैशांवरच त्यांचा संसार , उपजिविका आणि सार्वजनिक कामं चालत होती.</div>
<div style="font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हे सर्व सांगुन बाळारावांनी मला विचारले, आता मला सांग शेखर, तात्यांनी मला काही मोबदला दिला का मोफत काम कम करुन घेतल?</div>
<span style="font-family: Helvetica, Arial, sans-serif;">© चंद्रशेखर सा</span>ने</div>
</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
<div style="display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-top: 6px;">
<br /></div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-82813382042071858262017-04-08T00:07:00.001+05:302017-04-08T10:51:01.766+05:30पहिली गरज नास्तिकांच्या प्रबोधनाची <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_2cuy _3dgx _2vxa" style="background-color: white; box-sizing: border-box; margin: 0px auto 28px; text-align: left; width: 700px; word-wrap: break-word;">
<div style="text-align: left;">
</div>
वरवरचा विचार करणाऱ्यांना प्रश्न पडु शकेल की मी फेसबुकवर फार कमी कालावधीत हिंदुत्ववादी लिखाण टाकतो नंतर गोहत्याबंदी विरोधी पण टाकतो. एका बाजुने नास्तिक मताचा प्रसार करतो तर दुसरी कडे आस्तिकांची बाजू घेतो.<br />एकिकडे उपयुक्ततावादा सारख्या रुक्ष, कठोर आणि परखड तत्वज्ञान सांगणाऱ्या सावरकरांना मानतो आणि भावना आणि श्रध्दांनाही महत्व देणाऱ्या पोस्ट टाकतो. स्वत: मी देवळात जात नाही, मुर्तीपुजा करण्यात रस नाही पण काही लिखाणात मात्र मी मुर्तीपुजेवर श्रध्दा असणाऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाचकांपैकी एक दोन मित्रांना हा विरोधाभास वाटल्याचे त्यांनी म्हटले आहे.<br />वर वर पाहिल तर काहिंना हा माझ्यातला परस्परविरोध किंवा अंतर्विरोध वाटु शकेल हे मान्य. पण माझी सुचना अशी आहे की जर त्यांनी सूक्ष्मतेने पाहिले तर माझ्या लेखनाच्या मागे त्यांना एक विशिष्ट सूत्र सापडेल.<br />हे सूत्र आहे तारतम्य नावाचे. मी नास्तिकांना पण समजून घेऊ शकतो कारण मी स्वत:च नास्तिकतेकडे झुकलेलो आहे. पण मी आस्तिकांनाही समजून घेऊ शकतो कारण माणसाच्या मन, बुध्दी अहंकार व पंचकर्मेंद्रिये -ज्ञानेंद्रियांच्या मर्यादांची पण मला पुर्ण जाणीव आहे.<br />नास्तिकांना वाटते आस्तिकांना प्रश्नच पडत नाहीत, ते सगळ्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवतात. पण प्रश्न पडत नाहीत असा माणूस सहसा नसतो. प्रत्येक आस्तिकाला प्रश्न पडत असतात आणि प्रत्येक नास्तिकाला तर प्रश्न पडणे हाच श्वास वाटतो. प्रत्येक गोष्टीत का आणि कस हे विचरल्यावाचुन माणूस ज्ञानच मिळवु शकत नाही. फरक असा असतो की आस्तिकांचे प्रश्न श्रध्देच्या कक्षेत फिरतात. नास्तिकांचे प्रश्न प्रचलित ज्ञात विज्ञानाच्या चौकटीत असणारे असतात. आस्तिक श्रध्दा दुखावली म्हणून चिडतात, तर नास्तिक यांना कसे शब्दात पकडु आणि फक्त स्वत:लाच विज्ञान कळत अशा आविर्भावात वागतात .<br />श्रध्दा ही पारलौकिक बाब वाटली तरी प्रत्यक्षात इहवादीच असते बरेचदा. रोजच आयुष्य जगताना आपल मन ताजतवान ठेवण्याला ती बळ देत असते.<br style="color: #1d2129; font-family: helvetica, arial, sans-serif; font-size: 14px;" /><ul style="text-align: left;">
<li>श्रध्दा ही माणसाच्या पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये , मन, बुध्दी आणि अहंकार यांना लक्ष्मण रेषा घालुन देते. आकाशाला गवसणी घालण्याची आपल्याला बुध्दीमत्ता आहे अशा अहंकारापासून माणसाला मुक्ती देते. आणि आपल्या मर्यादेत आहे त्या जगाला धीट पणे सामोरे जाण्याची शिकवण देते.</li>
</ul>
मी दोन्हीचा समन्वय करण्याचा प्रयत्न करतो. मी तारतम्य शोधतो. नास्तिक समजतात तेवढ्या प्रमाणात आस्तिक भोळे व दुधखुळे नसतात आणि अवैज्ञानिक नसतात आणि आस्तिक समजतात तितके नास्तिक अनैतिकही नसतात आणि केवळ सापेक्षतेनेच बुध्दीवादी असतात.<br />ज्यांना माझ्या पोस्टस मध्ये विरोधाभास वाटतो त्यांनी केवळ बहिरंग परिक्षण न करता माझ्या पोस्टसच अंतरंग समजुन घेतल तर त्यात तारतम्य असल्याचे त्यांना आढळून येईल अशी मला आशा आहे.<br />हिंदुंच्या धार्मिक प्रबोधनाबाबत माझ म्हणण पुढील प्रमाणे आहे,<br /><ul style="text-align: left;">
<li>"कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव" (दोन्ही निकषांची एकाच वेळी पुर्तता) हि कै. श्री. नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रध्देची व्याख्या मला निर्विवाद पणे मान्य असुन या व्याख्येबाहेर जाऊन हिंदुंच्या ज्या श्रध्दांवर प्रहार होतील ते ते हिंदुंच्या देवाधर्मावरचे आक्रमण आहे अशी माझी भूमिका प्रथमपासुनची आहे. हे लक्षात घेतले तर माझ्या पोस्ट्स नी कोणालाही धक्का बसणार नाही. अनेक श्रध्दा मला पण मान्य नाहीत पण मी त्यावर आक्रमण करणार नाही. श्रध्दांचा विनाश करुन नास्तिकतेची स्थापना करणे हे <span class="text_exposed_show" style="color: #1d2129; display: inline; font-family: "helvetica" , "arial" , sans-serif;">माझे लक्ष्य असू शकत नाही. अध्यात्म , धर्म हे जस वैयक्तिक आहे तस त्याच नाण्याची दुसरी बाजू नास्तिकता हाही तुमचा वैयक्तिक भाग आहे, तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक हा तुमचा आंतरीक मामला आहे त्यात विशेष मिरवण्यासारख काही नाही. मी वा तुम्हीआस्तिक असाल वा नास्तिक असाल दोन्ही खाजगी बाबी आहेत.</span></li>
</ul>
व्याख्या दाभोळकरांची असली तरी त्यांचे नाव घेणाऱ्या व्यक्ती , त्यांचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती स्वत: मात्र या व्याख्ये पलिकडे जाऊन त्यांनी घालुन दिलेली प्रबोधनाची मर्यादा ओलांडुन आणि केवळ हिंदु धर्माच्याच धार्मिक भावनांवर हल्ले करत असतात किंवा खुसपट काढत असतात. माझा विरोध तिथेच सुरु होतो. दाभोलकर पण आपल्या आमचा देवाधर्माला विरोध नाही हे आवर्जुन सांगत असत. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या नौयायांकडून वा नाव घेणाऱ्यांकडुन देवाला आणि धर्मालाच विरोध करणे सुरु असते. प्रत्येक हिंदु सणात यांना खुसपट दिसते, पर्यावरण हानी दिसते. हिंदुंचा तेजोभंग करुन जी पोकळी निर्माण होईल ती बुध्दीवाद वा नास्तिकतेने नाही तर इतर धर्माचा प्रभावाने भरुन निघेल हे या मुर्खांच्या लक्षात तरी येत नाही किंवा तसे व्हावे हाच त्यांचा हेतु असेल अशीही शंका येते.</div>
<div class="_2cuy _3dgx _2vxa" style="background-color: white; box-sizing: border-box; margin: 0px auto 28px; text-align: left; width: 700px; word-wrap: break-word;">
निरुपद्रवी धर्मभावनांशी खेळु नका, प्रबोधन करा पण जस इतर धर्मियांचे प्रबोधन करताना जशी समंजस व नरमाईची भाषा असते तशीच हिंदुंबाबतही ठेवा. हिंदु श्रध्दाळुंची खिल्ली उडवणे, त्यांना मुर्खात काढणे चालु राहिले तर ते प्रबोधन नसुन त्यांचा अजेंडा वेगळाच असल्याचा लोकांचा संशय पक्का होईल. त्यातुन हिंदुंचे प्रबोधन होण्या ऐवजी हिंदु जमातवाद वाढेल आणि त्याची जबाबदारी तथाकथित बुध्दीवादाचा ठेका घेतलाय असे समजणाऱ्या वर्गावर जाईल.</div>
<div class="_2cuy _3dgx _2vxa" style="background-color: white; box-sizing: border-box; margin: 0px auto 28px; text-align: left; width: 700px; word-wrap: break-word;">
<span style="color: #1d2129; font-family: helvetica, arial, sans-serif;"><br /></span>© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-23833370095785149282017-04-06T12:00:00.003+05:302017-04-06T12:00:16.479+05:30शाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
शाकाहार का मांसाहार हा संस्कृती विरुध्द प्रकृती असा संघर्ष आहे. त्याचा श्रध्दा वा अंधश्रध्देशी संबंध फारसा जोडता येत नाही.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आपण जगताना अनेक सूक्ष्म जीव मरतातच कि किंवा वनस्पतींची पण हत्या शाकाहार करताना होतेच की असा मांसाहार करणाऱ्यांचा स्वसमर्थनार्थ युक्तीवाद असतो. अशा युक्तीवादात "हेतु" चा विचार केला जात नाही. त्या व्यतिरिक्त मांसाहार असल्याने जगात वनस्पती जन्य अन्नपुरवठा पुरेसा होतो, मंसाहारी लोक शाकाहारी बनले तर अन्नधान्याचा तुटवडा पडेल असाही एक युक्तीवाद केला जातो.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
ज<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">गताना नकळत मारले जाणारे सूक्ष्म जीव, औषधी कारणांसाठी होणारी प्राणीहत्या आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केलेल्या हत्या यात एकत्रित पणे कशा पहाता येतील?</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
अन्न धान्याचा तुटवडा पडेल हाही एक चुकीचा युक्तीवाद आहे, मागणी तसा पुरवठा या न्यायाने अन्न धान्याचे उत्पादन वाढवता येऊ शकते. हा एक हयपोथेटिकल दावा आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शेतीचे द्न्यान नसताना गुहेत वल्कले नेसुन शिकार करणारा मानव व आता सुसंस्कृत झालेला मानव यात आपण काय निवडायचे तो विचार प्रत्येकाने करावा. राज्यघटना हि पण संस्कृतीच आहे अराजक हे स्वाभाविक आहे, मग कशाची निवड करायची? संस्कृतीची का प्रकृतीची? परत पशुत्व स्वीकारायचे का प्राकृतिक आहे म्हणून? कारण माणूस हा स्वभावत: पशुच आहे, संस्कृती त्यास मानवता शिकवते.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
वि.का. राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आदीमाणूस हा लैंगिक बाबतीत पण पशिवत होता व नंतर हळु हळु त्यास नाती समजुन येऊ लागली व विवाहसंस्थेचा उदय होऊन सांस्कृतिक विजाअस कसाअ झला त्याच इतिहास मांडला आहे. नाव जरी भारतीय विवाहसंस्थेचा असे असले तरी तो अर्थातच सर्वच जगाचा इतिहास आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शाकाहार व मांसाहार हा अर्थातच वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रश्न आहे, पण अन्य जीवांची हत्या शक्य तेवढी टाळून जर माणसाला जगता येईल तर ते जास्त माणुसकीला धरुन होईल.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कोरड विज्ञान आणि भावना यात भावनिक विचार पण तितकाच महत्वाचा आहे. उपयुक्तता हे तत्व किती ताणायचे याचे तारतम्य हवे. एखाद्या गायीने आयुष्यभर दुध-दुभते दिले असेल, बैलाने सेवा केली असेल आणि आपल्याकडे त्यांना त्यांच्या म्हातारपणी पोसण्याची संपन्नाता असेल तोवर कृतज्ञताभाव दाखवणे हि संस्कइती आहे, नुसता स्वार्थ काय कामाचा? आपण माणूस आहोत का यंत्रमानव?<br />अईवडील म्हातारे झाले म्हणून वृध्दाश्रमात (त्यांचीच इच्छा असेल तर गोष्ट वेगळी) टाकणे हे म्हातारे झाले म्हणून आयुष्यभर दुधदुभते देणाऱ्या पशुधनाला कसायाला विकणे सारखेच वाटते. बुध्दीवादाचा अतिरेक मला अमान्य आहे. मात्र युध्दकालिन वा दुष्कळ वा अत्यंत आपद्कालिन परिस्थितीत स्वत:ला जगवणे हेच माणसाचे कर्तव्य असेल. तेवढे तारतम्य संस्कृती रक्षकांना नसते असे मानण्याचे कारण नाही. अपवादात्मक उदाहरणे म्हणजे सरसकट व्यवहार नाही.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मात्र यात शाकाहारींची संस्कृती श्रेष्ठ व मांसाहारींची कनिष्ठ असा विचार केला तर मात्र संघर्षाला सुरुवात होईल. तात्विक युक्तीवाद ठिक आहेत पण व्यवहारात मात्र व्यक्ती स्वातंत्र्य देणे हेच योग्य आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
टिप: मी शाकहारी आहे, पण काही दोन ते तीन प्रसंगी मांसाहाराची चव घेतली होती. खास असा प्रेमात पडलो नाही. नंतर गेली पंचवीस वर्षे तरी मांसाहाराची, हत्येची कल्पनाच नकोशी वाटु लागली आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-34968491327199597882017-04-05T01:36:00.005+05:302017-04-05T01:45:01.121+05:30सावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमज<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_7">
<br />
<br />
कोणत्याही महान व्यक्तीच्या खाजगी चारित्र्याविषयी, त्यांच्या वर्तनाचा
राष्ट्रिय हितावर दुष्परिणाम झाल्याचा पुरावा सापडत नाही तोपर्यंत
इतिहासकाराने टिकाटिप्पणी करु नये. चरित्रकारांना मात्र चरित्रात त्या कथित
कथांची दखल घ्यावी लागते. पाश्चिमात्य चरित्रकार खूप मोकळेपणे या विषयाची
चर्चा करतात. त्याने कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत किंवा नाही
टिकाकारांनाही ते एक विरोधासाठी उपलब्ध झालेले शस्त्र वाटत नाही.
थोर/महान/इतिहासावर ठसा उमटवणार्या व्यक्ती तीव्र कामवर्तनाच्या असल्या
किंवा समलैंगिक प्रवृत्तीच्या असल्या तरी पाश्चिमात्य जगात त्यांचे मोठेपण
कमी होत नाहि. कामवासना हि सर्व जीवांची मूलभूत प्रेरणा असते. महात्मा
गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगात त्यांनी निर्भयपणे त्यांच्या खाजगी
आयुष्याची चर्चा केली आहे. सेनापती बापट यांची रशियन मैत्रिण होती.
सुभाषचंद्र बोस यांनी जर्मन स्त्री शी विवाह केला होता तर रासबेहारी बोस
यांनी जपानी स्त्री शी विवाह केला. मात्र ते रितसर विवाह होते. त्यामुळे
त्याविषयी कसलेच लोकापवाद नाहीत. नेहरुंच्या आयुष्यातील स्त्रियांविषयीही
बरेच बोलले जाते. त्याचप्रमाणे सावरकरांच्या आयुष्यातील स्त्रियांपासून
त्यांच्या समलैंगिकते विषयी एका परकिय लेखकद्वयीच्या निराधार उल्लेखावरुन
बोलले जाते.<br />
<br />
सावरकर दोन अटींवर दोन जन्मठेपींच्या शिक्षेतून सुटले.
एक रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही व राजकारणात पाच वर्षे भाग
घेणार नाही या त्या दोन अटी होत्या. हि बंदी पुढे सतत २ - २ वर्षांसाठी
वाढवण्यात आली. ब्रिटीशांना सावरकरांची सतत भीती वाटत असून सावरकरांवर
रत्नागिरीतील या स्थानबद्धतेत अत्यंत कडक नजर ठेवली जात असे. आपल्यावर अटक
वॉरंट निघाले आहे हे माहित असूनही पॅरीस हून लंडनला जाण्याचा निर्घणय
सावरकरांनी घेतल्याने सावरकरांना अंदमानात खितपत पडावे लागून त्यांच्या
क्रांतीकारी चळवळीची वाताहत झाली. याच अटींचा दुसरा भाग होता सावरकरांना अभिनव भारतच्या कटाविषयी व सहकाऱ्यांविषयीची गुप्त माहिती विचारली जाऊ नये व सावरकरांकडून ती सांगितली जाणार नाही.<br />
<br />
पॅरिसहुन लंडनला जाण्याचा निर्णय
हा बुद्धी व भावना यांच्यातला खेळ होता असे सावरकरांनी नमूद केले आहे.
स्थानबद्धतेत परत ती चूक होऊन तुरुंगवास होऊ नये यासाठी सावरकर आपले
क्रांतीकार्य अतिशय गुप्तपणे करत असत जेणेकरुन इंग्रजांना कोणताही पुरावा
त्यांना अटकाव करण्यासाठी राहू नये. <br />
<br />
सावरकरांनी आपल्यावर अटक वॉरंट
निघाले आहे हे माहित असतानाही लंडनला परतण्याचा निर्णय अशाच प्रकारच्या
भावनिक उमाळ्याने घेतला. आपले भाऊ व सहकारी अटकेत अत्यंत भयानक छळ सोसत
असताना आपण मागे राहीलो हे त्यांना असह्य झाले. शिवाय लोक काय विचार करतील
हि शंका ही त्यांच्या मनाला आलीच.नुसती शंकाच नाही तर नाशिकच्या काही
सहकार्यांच्या मनात त्यांच्याविषयी किंतु निर्माण झाला होता. नेत्याने
स्वत:च उडी मारली की तो पराक्रमी अन्यथा भित्रा असे खरे तर नसते.<br />
<br />
भारताच्या इतिहासातील बहुतेक लढायात मुख्य सेनापती पडला की सैन्यात पळापळ
होऊन पराभवाला सामोरे जावे लागल्याचे चित्र वारंवार दिसते.परंतु त्या काळात
किंवा आज सावरकरांनी स्वत: काय केले हा प्रश्न विरोधक विचारतात त्याला एक
प्रकारचे भावनिक उत्तर सावरकरांनी आपल्या या लंडनमध्ये परतण्याच्या
निर्णयाने दिले आहे. लाला हरदयाळ,कामा बाई , व्हि.व्हि.एस.अय्यर यांच्या
सारखे सहकारी काकुळतेने लंडनला परतु नका असे सांगत असतानाही आपण
क्रांतीकार्यात मागे राहू नये अशा भावनेने सावरकरांनी हा आत्मघातक धोका
पत्करला. हि चूक पुढच्या आयुष्यात मात्र त्यांनी केली नाही. त्यांनी
अंदमानातून सुटल्यावर अनेक उलाढाली केल्या पण ते गुप्तचरांशी पाचपेच
खेळताना सतत सावध असत असे श्री.य.दी.फडके यांनी नोंदवून ठेवले आहे. त्या
वेळी ही सावरकर लंडनला आपल्या मार्गारेट नामक गौरकाय प्रेयसीला भेटण्यासाठी
परतले असा प्रवाद निर्माण झाला होता. तथापि या सर्वात कोणतेही तथ्य
नसल्याचे सर्व संशोधकांनी लिहून ठेवले आहे.<br />
<br />
पुढे अंदमानात
बंदिपालाने कशाला मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केलात असा प्रश्न
विचारला असता उत्तर देताना स्वत: सावरकरांनीच , "मी जाणून बुजुन अटक ओढावून
घेतली ते माझे मी कर्तव्यच समजलो व मार्सेलिसला सुटुन जाण्याचा प्रयत्न
करणे हेही माझे कर्तव्यच होते" असे सांगितले. (माझी जन्मठेप) देशाच्या
स्वातंत्र्यासाठी त्रासाअत पडणे हे ही कर्तव्यच आणि पुन्हा शत्रूच्या अहतुन
सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करणे हे ही कर्तव्यच.<br />
<br />
स्थानबद्धतेच्या
काळात सावरकर शत्रूच्या सीमेवर जात हल्ला करत आणि शत्रू जागा होण्याच्या
आतच पटकन आपल्या सीमारेषेचे आत परतत कित्येकदा ते सीमा पार करुनही
शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करत पण परत ब्रिटीशांच्या तावडीत किंवा
कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची दक्षता घेत असत असे वर्णन कै.य.दी.फडके
यांनी केले आहे. <br />
<br />
ब्रिटीश गुप्तचरांचे अहवाल हॉटसन-गोगटे, वीर
वामनराव चव्हाण ,लॅमिंग्टन रोड गोळीबार या सर्व प्रकरणात यात सावरकरांचा
हात व प्रेरणा आहे पण आमच्या कडे पुरावा नाही, मात्र ब्रिटीश राजवटीला हे
गृहस्थ अत्यंत धोकादायक असून त्यांच्या वरील स्थानबद्धता उठवू नये असाच
अंतिम निर्णय देणारे असत.<br />
दर दोन वर्षांनी असा घटनाक्रम होत असे व
सावरकरांची स्थानबद्धतेची मर्यादा वाढत असे. यासंबंधी एका अहवालात पोलिस
अधिक्षकांनी His Moral character is very Bad" अशी टिप्पणी केली असून
दुसर्या एका अहवालात "या कारणाने रत्नागिरीच्या ब्राह्मणांनी सावरकरांना
शेजारच्या खेड्यात राहणे भाग पाडले आहे असे म्हटले आहे."<br />
<br />
हि माहिती
य.दी.फडके यांनी शोध सावरकरांच्या या त्यांच्या संशोधनपर पुस्तकात दिलेली
असून त्याचा आज गैरवापर करुन सावरकरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले
आहेत. य.दी.फडके यांच्या संशोधनाचा अर्धवट वापर एक शस्त्र म्हणून वापरुन
य.दी.फडके व अन्य विचारवंत साक्षेपी लेखकांच्या या प्रकरणातील अन्य
विचारांचा व पुराव्यांच्या त्रोटकपणा व अनिश्चितता या विषयक लेखन हे
अपप्रचारक सोयीस्कर पणे दुर्लक्षित करत असतात, कारण त्यांचे हेतु शुद्ध
नाहीत.<br />
<br />
कै. श्री. .दी.फडके गुप्तचर अधिकार्यांच्या या टिप्पण्णी विषयी लिहितात, <br />
" तात्यांसंबंधीचे आरोप कितपत खरे होते किंवा खोटे होते हे निश्चित दुजोरा
देणार्या पुराव्यां अभावी सांगणे कठीण आहे. एकतर चारित्र्यहनन करण्यासाठी
पुढार्यांच्या लैंगिक जीवनाची अशी खाजगी कुजबुज आणि सुरस ,चमत्कारिक
गोष्टी सांगण्याचीआपल्याकडे अनेकांना खोड असते. राजकिय विरोधक नेहमीच अशा
खमंग कथा पदरचा मालमसाला मिसळून सांगतात. त्यात तथ्य किती व कल्पनाविलास
किती हे ठरवणे जिकीरीचे असते."<br />
<br />
सावरकरांच्या समाजकार्याने चिडलेल्या
लोकांनी सावरकरांच्या कार्याल मर्यादा याव्यात म्हणून अशा प्रकारे
त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करणे हि सुध्दा एक शक्यता
संभवते.<br />
<br />
नेत्याने जर अशी उडी घेतली तर संघटनेचे नुकसान होते.
सावरकरांची शक्ती हि त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्व, अप्रतिम वक्तृत्व ,
धारदर लेखन हि होती. त्याद्वारे अनेक लोकांना त्यांनी आपल्या
क्रांतीकार्याशी जोडले. नंतरच्या आयुष्यातही त्यांनी वेगवेगळी आंदोलने
केली. क्रांतीकारकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रेरणा दिल्या काही
प्रसंगी तुरुंगवासही भोगला पण सहसा आपल्याविरुद्ध पुरावे न राहू देण्याची
काळजी घेतली.<br />
<br />
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी स्वत:च काश्मिर मुक्ती लढ्यासाठी शेख
अब्दुल्लांच्या तुरुंगात जाऊन फसले व त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला
तेव्हाही सावरकरांनी असाच विचार मांडलेला आहे तो त्यांच्या अनुभवातून आलेला
होता.हैदराबाद (भागानगरच्या ) लढ्यात सावरकरांनी निजामाच्या तुरुंगात जाऊन
पडण्याची चूक केली नाही. मात्र भागानगरच्या ब्रिटीशांविरुध्दच्या लढ्यात
त्यांना गया स्थानकावर अटक झाली व आठ दिवस त्यांना तुरुंगात पडावे लगले
होते.<br />
<br />
सावरकरांनी लंडनला परतण्यात भावनिकतेला किंवा टिकेला शरण जाऊन
चूक केली त्याचा उच्चार त्यांनी सुटका झाल्यावर पुढे लाला हरदयाळ यांच्या
चरित्रावर व्याख्यान देताना केला , अध्यक्षपदी त्यांचे लंडनमधील सहकारी
सेनापती बापट होते.<br />
<br />
यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, " मी जे बोलणार
आहे ती कल्पित कादंबरी नाही. त्यात चूक झाली तर त्यात सुधारणा करणारे व भर
घालणारे बापट येथे आले आहेत. नाशिकच्या खटल्यामधे माझे बंधु
,मित्र,माझ्याबरोबर ज्यांनी शपथा घेतल्या त्यांचे हाल होत होते.हे जेव्हा
कळून आले तेव्हा माझ्या मनाला स्वस्थ बसावे हे योग्य कि अयोग्य असे वाटु
लागले. हरदयाळ याने मला सांगितले की मी पॅरिस मधुन गेलो तर चळवळ
मरेल...माझी बुद्धी (ही)मला सांगत होती की मी चुकतो आहे. मी निश्चय केला
काय होईल ते होईल,लंडनमध्ये जायचेच. पं.श्यामजी कृष्न वर्मा म्हणाले
लंडनमधे काहि व्हायचे नाही ते (ब्रिटीश) कायदा पाळतील. मी म्हणालो की
इंग्रज माणसे त्यांच्या साम्राज्यावर संकट आले की ते लोकांना फाशी
दिल्याशिवाय रहाणार नाहित...माझा धाकटा भाऊ व मामेभाऊ पकडले गेले त्यात
त्यांचे (confession) व्हावे म्हणून त्यांचेवर अत्याचार चालला आहे असे
वाचले.पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे ते माझे एक्स्ट्रॅडिक्शन करणार नाहित
तर मी जातो असे मी म्हणत होतो. मला पकडून घ्यायचे होते.हरदयाळने डोळ्यात
पाणी आणून सांगितले तू जाऊ नको,माझ्या बरोबर रहा....मला ते पटले
नाही..श्यामजींच्या कल्पना खुळया ठरल्या, सर्व (संघटनेची) वाताहत झाली. "<br />
<br />
सावरकरांचे मामेभाऊ व अभिनव भारत चे इतिहासकार वि.म.भट यांनी म्हटले आहे
की, "त्यांना (सावरकरांना) दुर्बुद्धी होऊन ते लंडनला परतले."<br />
<a href="https://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.savarkar.org%2Fcontent%2Fpdfs%2Fmr%2Fabhinav_bharat_mr_v001.pdf&h=ATPzlAEBA4oxKBRabAV110aclX84g6Q-ZEJGDO7P2a3n3Rf4r9mTTm86innrOlKNfxqPeSl5DBbhiEbYCSYBU9QcM416yHsOTYXPkNseR4zufnpQAcJnILkF5L8lngtglhq1nPY7qbuR&enc=AZNpSFFuJCMfhYhzPSBZqoIafFEahjDYzFgHRC3DezUKShC3sFMm4zYTEcamDcg0K8pOWYF7yKDGrvlB48-0X19nOsOQCy5iOADV3S_tBHJf-XZ6rzAKgA3ilUBEaOuO_BHCSkCNDL5qt8ri9os8uAUXHHG5dV11432mlpF4DkELsZfaMCAQQOKILnkov1zAxfo&s=1" rel="nofollow" target="_blank">http://www.savarkar.org/…/pdfs/mr/abhinav_bharat_mr_v001.pdf</a><br />
<br />
या वर य.दी.फडके टिप्पणी करतात सावरकरांचे लंडनला परतण्यामागे बंधु व
सहकारी व अनुयायांवरचे प्रेम समजण्यासारखे असले तरी त्यांनी हाती घेतलेल्या
चळवळीला ते मारक ठरले हि वस्तुस्थिती आहे.<br />
हे सर्व सांगण्याचे कारण
सावरकर क्रांतीकार्यात मागे रहात नसून भावनेच्या आहारी जाऊन व लोकांनी
भित्रे म्हणू नये या कारणाने संकटात स्वत:हून पडले. क्रांतीकार्यात कृतीशील
रहाण्याएवढे , बंधुप्रेम ,मित्रप्रेम जाणण्याएवढे कृतज्ञ व चारित्र्यवान
होते.<br />
<br />
सावरकरांवर त्यांच्या अतिरिक्त कामवर्तनाविषयक आरोपांविषयी
त्यांचे चरित्रकार शि. ल. करंदिकर लिहितात ते य.दी.फडके यांनी नोंदवले आहे,<br />
<br />
"अशा भानगडींचा गाजावाजा केला जातो आणि अशा क्षुद्र मुंद्यांवर लक्ष देऊन
थोरथोर माणसांच्या कतृत्व कलंकित करण्याचा उपद्व्याप केला जातो हि गोष्ट
सामाजिक मन:प्रवृत्तीचे गमक या दृष्टीने फार अनिष्ट आहे. आपल्या या
परतंत्र देशांत राजकारणी कतृत्ववान माणसांची अतिशय वाण आहे्. त्यांच्या
कतृत्वाचा विचार करतांना कांहीतरी आगंतुक भानगडी पुढ ढकलून, त्या
कतृत्वाकडे कानाडोळा करण्याला चांगलीं विचारवंत माणसेही प्रवृत्त होतात, ही
अत्यंत खेदाची गोष्ट आहे. राजकारणी नेत्यांना जी मान्ययता मिळते ती
त्यांच्या राजकीय शहाणपणामुळ मिळते. ते वसिष्ठ – वामदेवाचे अवतार आहेत या
बुद्धीने कोणी त्यांना आदरणीय समजत नाही. राजकिय शहाणपण असूनही एकादा नेता
प्रति – शुकाचार्य असेल तर त्यामुळ त्याच्या विषयींचा लोकांचा आदर ‘
अधिकस्य याधिकं फलं ’ या न्यायान वाढेल, ही गोष्ट खरी ; पण, राजकारणी
शहाणपणाची कसोटी गौण लेखून, भलत्याच गोष्टींवर भर देण्यात येऊ लागला म्हणजे
तो प्रकार विवेकहीनतेच्या सदरांत जमा होऊं लागतो !<br />
<a href="https://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.savarkar.org%2Fcontent%2Fpdfs%2Fmr%2Fsavarkar_biography_mr_v002.pdf&h=ATMf6lCEpvgOQZ2srN9cx-28qwdaXKebR-0DvFBCTk0NnVQandBpnavVsMtHXbPZ5q6oVYB73U8TO7koegrK-bDNkE9dJqwQkSE1VTlGURbl7CxN9O-TVXoQ6wLAZW_ovozib6bHl2Fr&enc=AZM4AIMRQdKRzcHwrrheH72OSHeuRCe-EdZT0aDagkzl1DFDoA8wXaDY9G3yFmJMFr8Ld_Lj9A0SOVBKCIk6rgIeHbE9y5edw8y7rxlHzo8SOJHNuyqNsvdMwrSvPk7mqdtyqx5tj0bG0_BLc8_YK5JGXjMCCXspuqoy7_PvlKRb-xazwEUxjYc9RkCCSXqz_cQ&s=1" rel="nofollow" target="_blank">http://www.savarkar.org/…/pdfs/mr/savarkar_biography_mr_v00…</a><br />
<br />
सावरकर क्रांतीकार्यात पडले ते सर्व ऐहिक सुखांना तिलांजली देण्याची तयारी
ठेवूनच.अंदमानात असताना सावरकरांवर करडी नजर असे. अंदमानातील कैद्यांना
एकमेकांना भेटणे,बोलणे, पत्र लिहिणे यांचीही परवानगी नसे. <br />
<br />
सावरकरांसारखे राजकैदी हे अन्य राजबंद्यांसाठी आदर्श होते याची जाणीव स्वत:
सावरकरांना होती. त्यांच्या हक्कांसाठी ते लढत होते. उल्हासकर दत्त सारखे
क्रांतीकारी आपल्या आत्मचरित्रात त्यांनाच आपला नेता किंवा क्रांतीकार्याचे
प्रतिनिधी मानत होते असा उल्लेख माझी जन्मठेप मधे आहे. <br />
<br />
अंदमानात
काही वर्षांनी कुटुंबियांना आणण्याची व त्यांच्या बरोबर रह्जाण्याची
परवानगी मिळत असे, सावरकरांना आपली पत्नीही पुढेमागे अंदमानात आपल्याबरोबर
राहू शकेल अशी आशा होती. सावरकरांच्या कवितांमधुन श्रुंगारीक काव्ये आहेत.
अशा परिस्थितीत समलैंगिकता सारख्या गोष्टीत वा मनोवृत्तीत सावरकर अडकले
असतील अस वाटत नाही व तसा कोणताही पुरावा नाही. <br />
<br />
अंदमानातील खोल
निराशेतून बाहेर पडण्यास सावरकर वेदान्त व राजयोगाचा आधार घेत होते.
कुंडलिनी जागृतीचा अनुभवही त्यांना अंदमानात आला असे त्यांनी नमूद केले
आहे.सुटुन आल्यावर सावरकरांना मुलेबाळे होऊन त्यांचा संसार फुलला.<br />
<br />
तथापि स्वातंत्र्यानंतर दोन ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या "फ्रिडम अॅट
मिडनाईट" मध्ये सावरकर समलैंगिक असल्याचा उल्लेख आला. पाश्चिमात्य जगात या
गोष्टींना फारसे महत्व दिले जात नाही. त्यांना त्या स्वाभाविक वाटतात.
त्यांच्या चारित्र्य , नितीमत्ता याविषयी कल्पना आपल्याहून काहिशा भिन्न
आहेत. अशी प्रकरणे व उल्लेख वारंवार हे परदेशी लेखक करत असतात असा अनुभव
सर्वांनाच आहे. अहिवचरित्राविषयीही असे प्रवाद परकिय लेखक निर्माण करुन
भारतीय समाजमन ढवळून काढतात व क्षुब्ध करत असतात. सावरकरांबाबतही त्यांनी
तोच प्रयत्न केला. सावरकरांबाबत या आरोपांना तथ्य नसल्याने किंमत देण्याचे
कारण नाही. पण हिंदुत्व विचारांचे सर्वात मोठे आव्हान समोर आहे असे
समजणार्या राजकारणी लोकांनी हे मुद्दे पुन: आपल्या हस्तकांद्वारे उकरुन
काढायचा प्रयत्न सुरु केला आहे. तथापि या सर्वाला वस्तुस्थितीचा आधार नाही व
पुरावेही नाहित. राजकिय विरोधक व शत्रू पक्षाने ऐकिव माहिती एवढाच आधार
घेऊन समलैंगतेचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र
सावरकरांविषयीचा आदर -प्रेम - भक्ती किंवा त्यांच मोठेपण व थोरपण या
गोष्टींवर अवलंबुन नाही तर त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमात, देशभक्तीत,
राष्ट्रहिताच्या विचारात, त्यागात, महान प्रतिभेत आणि अनेक अन्य
सद्गुणांच्या विविध पैलुंमधे आहे. त्यांच्या विचारांना विरोध केला तर त्यास
उत्तर देता येईल अपप्रचार व निराधार आरोप व खाजगी जीवनावर चिखल फेक याला
अजिबात महत्व नाही.<br />
<br />
सावरकरांचे तुरुंगातील वर्तन नेत्याला साजेसे
असेच होते. सावरकरांविषयीचा आदर सर्व सह-बंदिवान क्रांतीकारकांच्या मनातून
ढळला नाही. सावरकरांनी तुरुंगातून सुटल्यावर "माझी जन्मठेप" लिहिले.
त्याचप्रमाणे विविध प्रांतांमधुन वेगवेगळ्या वेळी सावरकरांच्या
बंदिवासाच्याच कालावधीत अंदमानात आलेले सुमारे २०० क्रांतीकारक होते.
अंदमानच्या कोठडीतील अत्यंत अमानुष अशा छळांमुळे काही जण मोडून पडल्यासारखे
झाले होते. काही जणांनी आत्महत्या केल्या. पहिली आत्महत्या क्रांतीकारक
इंदुभूषण रॉय यांची. काही जणांना अनन्वित छळामुळे वेड लागले. अशा व अन्य
काही क्रांतीकारकांनीही आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. बारिंद्र घोष
(अरविंद घोष यांचे बंधु), भाई परमानंद, उल्लासकर दत्त,उपेंद्रनाथ
बंदोपाध्याय यासारख्यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. अन्य काही
जणांची मने एकमेकांविषयी कलुषित झाली होती. पण सावरकरांविषयी तसे घडले
नाही.कोणीही सावरकरांच्या चारित्र्याविषयी ,वर्तनाविषयी वावगे लिहिलेले
नाही. उल्लासकर दत्त यांना सावरकर आपल्या बाजूने लढणारे आपले प्रतिनिधी
वाटत होते. भाई परमानंद यांनी सावरकर बंधु हे अंदमानातील असंतोषाला जबाबदार
असल्याचे बंदिपालाला वाटत असल्याचे नमूद करुन "माझी जन्मठेप" ला दुजोरा
दिलेला आहे. सावरकर बंधु तुरुंगतील अन्य क्रांतीकारकांना मिळत असलेल्या
सवलतींना वंचित रहात असल्याचे बारिंद्र नाथ घोष नमुद करतात. सावरकर
अंदमानातून सुटल्यावर कोणीही त्यांच्या वर्तनासंबंधी आक्षेपार्ह लिहिलेले
नाही. रत्नागिरिला सावरकर स्थानब्वद्ध असताना अंदमानात असलेले सह
क्रांतीकारी श्री.नानी गोपाळ, लंडनमधील सहकारी व्हि.व्हि.एस्.
अय्यर,शचींद्र संन्याल आदी मंडळी त्यांना आदराने भेटुन गेली तर भाई
परमानंद, आशुतोष लाहिरि यांच्यासारखे काही जण हिंदुसभेत सावरकरांचे सहकारी
म्हणून सामिल झाले. सावरकरांच्या पंजाब दौर्यात त्यांचे लंडनमधील एकेकाळचे
सहकारी व पंजाबचे राज्यपाल झालेले शिकंदर हयातखान यांनी सावरकरांची
हत्तीवरुन मिरवणुक काढली. सेनापती बापट सुद्धा सावरकरांबरोबर वेगवेगळ्या
प्रसंगी उपस्थित राहीले. कोणालाही सावरकरांचे कोणतेही वर्तन वा चारित्र्य
आक्षेपार्ह वाटत नव्हते. बॅ. असफ अल्ली सावरकरांमध्ये शिवाजी आणि मॅझिनी
सारखी पात्रता होती हे १९४६ ला सुध्दा लिहित होते.<br />
<br />
अंदमानातून
सुटल्यानंतर रत्नागिरित स्थानबद्धतेत असताना सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह
होते यसविषयी काही गुप्तचरांनी केलेली नोंद हि पुराव्यावाचून व
सावरकरांच्या सुधारणावादी कार्यक्रमाणी चिडलेल्या काही सनातनी वृत्तीच्या
सवर्ण लोकांनी केलेल्या आरोपांवर आधारित आहे. य.दी.फडके हे सावरकरांविषयी
बरेचदा आकसाने लिहित असले तरी त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
नंतर एका मराठी लेखकाने काल्पनिक कथांमधे रत्नागिरीत इंग्रजांनी सावरकरांवर
ज्या दोन महिला गुप्तचर नेमल्या होत्या त्या सावरकरांवर लुब्ध झाल्या व
त्यांना समर्पित झाल्याचा उल्लेख केला आहे. व त्यांची कामभावना तीव्र
असल्याचा व ते स्त्रियांविषयी जास्तच प्रेमळ असल्याचा उल्लेख केला आहे. हे
सर्व काल्पनिक व नाव न घेता लिहिलेल्या कथेचा भाग आहे. अन्य एका प्रख्यात
मराठी लेखकाने त्याची दखल घेऊन कडक टिका केली व त्या कथेला उलट नसती
प्रसिद्धी मिळवुन दिली. तसे परत होऊ नये म्हणून मी त्या कथेचे नाव व
संबंधित लेखकांची नावे येथे देत नाही.<br />
<br />
मुंबईत आल्यावर सावरकर
अनेकांना भेटत असत पण काही वेळा महत्वाच्या लोकांनाही भेट नाकारत असत असा
काही (धनंजय कीर यांसह ) जणांचा आरोप होता. पण आवरकरांचे स्वीय सचिव
कै.बाळाराव सावरकर लिहितात की आधी वेळ ठरवली व भेट घेतली नाही असे कधीही
घडले नाही. दुपारी २ ते ४ हि वेळ सावरकरांनी त्यांच्या भेटिसाठी येणार्या
स्त्रियांसाठी ,स्त्री कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवलेली असे. आधी वेळ ठरवून
नंतर सावरकरांनी ती पाळली नाही असा कोणाचाही आरोप नाही. इतर वेळी काही जण
अचानक वेळ न ठरवत भेटायला आल्यास त्यांना सावरकरांनी भेट नाकारली होती हे
मात्र खरे . अशा लोकांमध्ये भारताचे लष्कर प्रमुख मेजर जनरल करिअप्पा,
गोळवलकर गुरुजी असेही लोक होते. त्यांनीही याचा विषाद न मानता नंतर वेळ
ठरवून सावरकरंची भेट घेतली. सुभाषचंद्र बोस यांना मात्र ते अचानक येऊनही
त्यांचे महत्व ओळखून सावरकर भेटले. एवढेच नव्हे तर चर्चा अपूर्ण राहिल्याने
दुसर्या दिवशीही भेटले. दोन दिवस मिळून तब्बल सहा तास दोघांची चर्चा
झाली.<br />
<br />
अंदमानातील एकलकोंडीमुळे सावरकरांचा असा स्वभाव झाला होता
असाच सर्वांचा अभिप्राय आहे. या सर्वात सावरकरांचे वर्तन आक्षेपार्ह असे
म्हणता येत नाही. बहुतेक सर्व नेत्यांवर अशी चिखलफेक होते. जास्त करुन
विरोधकांकडून होते, यातून कोणीच सुटलेले नाही. अन्य काही नेत्यांच्या
धोरणांवर राष्ट्रहिताच्या दृष्टीने वाईट परिणाम झाल्याचे बोलले जाते,
सावरकरांबाबत तर तसेही कधी घडले नाही. श्यामजी कृष्ण वर्मा हे लंडनमधे
सावरकर एका गौरकाय मुलीच्या प्रेमात पडले आहेत अशा वार्ता ऐकून चिंतीत
झाले, कारण सावरकरांवर लंडनमधील इंडिया हाऊसची जाबबदारी सोडून पॅरिसला
जाण्याच्या विचारात ते होते.क्रांतीकारी ग्यानचंद वर्मा यांना याचा
पाठपुरावा करायला सांगितला. सर्व तपास झाल्यावर वर्मांनी निर्वाळा दिला,
"सावरकरांना जर सर्वात प्रिय स्त्री कोणी असेल तर ती फक्त त्यांची जन्मभूमी
भारतमाताच आहे !"<br />
<br />
संदर्भ:<br />
<br />
माझी जन्मठेप - स्वा.सावरकर<br />
शोध सावरकरांचा- य.दि.फडके<br />
सावरकर चरित्र-शि.ल.करंदिकर<br />
Tale of my Exile- Barindra Ghosh<br />
Twelve Years of Prison Life -Ullaskar Dutt<br />
The Story of my Life - Bhaai Paramaanand<br />
<br />
© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-53756504007613595492017-03-31T20:23:00.000+05:302017-04-05T01:49:54.153+05:30मानससरोवर यात्रा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
हज यात्रेला मिळत असलेली सबसिडी बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योगी
आदीत्यनाथांच्या हाती नसला तरी मानस सरोवरासाठी सबसिडी देण्याची त्यांनी
घोषणा केली आहे, हि एक चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारने काही वर्षांनी
योग्य वेळ येताच वाटल्यास सर्वच बंद करावे. पण आता मानस सरोवर यात्रेला
जास्तीत जास्त हिंदुंनी जावे. <br />
अर्थात हि यात्रा काही सोपी नाही. हि
यात्रा करण्यास फिटनेस अर्थातच महत्वाचा असतोे, त्या वाचून यात्रेकरु
होण्यास परवानगीच मिळत नाही. मानस सरोवराचे सौंदर्य अप्रतिम आहे. आपला एक<span class="text_exposed_show">
सांस्कृतिक , धार्मिक आणि राष्ट्रिय सीमावर्ती विभागातला ठेवा,
स्वातंत्र्यानंतर आपणास लाभलेल्या व आपण निवडलेल्या ढिसाळ नेतृत्वामुळे
आपल्या हातातुन गेल्याचे दु:ख होते.</span><br />
<div class="text_exposed_show">
या यात्रेचा आणि सबसिडिचा काही हिस्सा चीनला जात असला तर ते पाप जुन्या
राज्यकर्त्यांचे आहे. ज्यांना हा हिस्सा चीनला जातो आहे म्हणून दु:ख होते
त्यांनि चीनी मालावर बहिष्कार घाला म्हणुन प्रचार करणे , व स्वत:ही तो
अमलात आणणे हे जास्त व्यावहारीक आहे. चीनला यात्रेतुन जाऊ शकणाऱ्या
पैशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा चीनी मालामुळे जातो आणि देशी
उद्योगांवर मंदीची सावट येते ते वेगळेच. यात्रेविरुध्द बोलणाऱ्या
बुध्दीवाद्यांनी जरा तिकडे लक्ष द्यावे ! काही खर्च हे आवश्यक असतात.
यात्रेवर खर्च होणारा पैसा हा वाटल्यास संरक्षणासाठी असलेल्या बजेट मधला
एक भाग समजावा. <br />
मुळात मानस सरोवर हा केवळ धार्मिक उपचार नाही.
धर्मा बरोबर संस्कृती व राष्ट्रिय विचार सुध्दा त्यामागे आहे. केवळ हज
यात्रेला counter attack एवढ्याच परिप्रेक्षात त्या कडे पाहु नये. हाज ला
जाऊन आला की हाजी हि उपाधी मिळते तस काही मानस सरोवर यात्रेला धार्मिक
महत्व नाही. हि यात्रा मुख्यत: सांस्कृतिक आहे हे लक्षात ठेवावे. तसेच ते
आपल्या मुळ व प्राचीन सीमांची स्मृती जपणे पण आहे. अशा महत्वाच्या जुन्या
सांस्क्रुतिक ठेव्यांना हिंदु समुहाने भेटी दिल्याने हिंदुंची तिथे वहिवाट
रहाण्यास सहाय्य होते. किंबहुना अशा प्रकारे सीमांवर हेतुत: यात्रा व
देवस्थाने बांधली जातात, याने तो भाग दुर्लक्षित होत नाही. बहुदा आपल्या
जुन्या कौटील्यादी राजनीतीचा हा एक भाग आहे, जास्त शोध घ्यावा लागेल.<br />
सीमेवरची देवस्थाने आणि यात्रा या आपल्या सीमांवर नागरीक व शासन दोघांचे
लक्ष व टेहेळणी करण्यास उपयोगी पडतात. तीर्थयात्रांच्या निमित्ताने होणारे
दळणवळण शत्रूच्या हालचालींवर दृष्टी ठेवते. कारगीलच्या वेळी ये जा करणाऱ्या
मेंढपाळांमुळेच पाकिस्तानच्या हालचाली कळल्या. तीर्थयात्रा या धार्मिक,
सांस्कृतिक, राजकीय व राष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा असतात.नुसतच
बुध्दीवादाची टिमकी वाजवून इहवादी राष्ट्रवाद सिध्द होत नाही. इहवादाचा
अतिरेक हा एकांगी विचार आहे हे सावरकरांना चांगलेच माहीत होते.<br />
सावरकरांनी मानससरोवर यात्रेला नेहरुंनी जो काही अटकाव केला होता, व एकुणच
सीमाभागाकडे जे दुर्लक्ष केले होते त्यावर आपल्या स्वत:च्या शेवटच्या
जाहीर भाषणात टिका केली होती. आज सावरकर हयात असते तर त्यांना योगींच्या
निर्णयाचा एक पहिल सकारात्मक पाऊल म्हणुन आनंदच वाटला असता. <br />
समग्र सावरकर साहित्य खंड ८ प्रकाशन वर्ष १९९३ स्फुट लेख पृ. ६२ ची ही छायाप्रत<br />
<br />
© चंद्रशेखर साने<br />
<br />
<span class="fbPhotosPhotoCaption" data-ft="{"tn":"K"}" id="fbPhotoSnowliftCaption" tabindex="0"><span class="hasCaption">"...नेहरुंनी
चीनला सांगितल की, त्या टोकापर्यंत तुम्हाला काही त्रास देणार नाही.
म्हणून चीनने आज मानस सरोवर घेतल. या मानससरोवरावर कालिदासान कविता
लिहील्या, ज्यात आमच्या देवांगना न्हाल्या त्या मानससरोवराची यात्रा करु
नका म्हणतो. कारण नेहरु सांगतो, तिकडे दंगल आहे आणि हजची यात्रा सोपी जावी
म्हणून त्याचे पैसे आमच्या राज्यातून दिले जातात. तुमच्या आमच्या करातून
त्यांच्या हज्जच्या यात्रा होतात आणि मानस सरोवराची यात्रा करु नये कारण
तिकडे दंगल आहे. अरे ! दंगल आहे तर इथुन सैन्य पाठवून दे. काय करताहेत या
ठेवलेल्या सेना? पण तुम्हाला सांगतो, सेनेला दोष देऊ नका ! अगदी योग्य आहे
आजची सेना...."</span></span><br />
<br />
<span class="fbPhotosPhotoCaption" data-ft="{"tn":"K"}" id="fbPhotoSnowliftCaption" tabindex="0"><span class="hasCaption">- स्वातंत्र्यवीर सावरकर पुणे येथील भाषण मे १९६१<br /> समग्र सावरकर खंड ८, स्फुट लेख पृ . ६२</span></span><br />
<span class="fbPhotosPhotoCaption" data-ft="{"tn":"K"}" id="fbPhotoSnowliftCaption" tabindex="0"><span class="hasCaption"> </span></span> </div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-37641678784870218372017-03-30T09:57:00.000+05:302017-04-05T01:48:57.332+05:30आज कै. श्री. ग.वा.बेहेरे यांचा स्मृतीदिन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
माझी बेहेरेंबरोबर दोनदा भेट झाली. माझे काही लेख / पत्रे त्यांनी
छापलीही होते. सोबत मधुनच माझा सावरकर सिनेमाच्या संदर्भात श्री. सुधीर
फडक्यांशी थोडासा वादविवादही झाला होता. मी बेहेऱ्यांची एकदा त्यांच्याच
कार्यालयात भेट घेतली होती. मी ज्यांच्या ओळखीने आणि ज्या संदर्भात त्यांना
प्रथम भेटलो होतो, त्यांच्याशी बेहेऱ्यांचा विसंवाद होता. ते मला त्यावेळी
माहीत नव्हते. त्यामुळे आमची भेट फारशी सुखावह झाली नाही. मला लेखनाला
फारसे प्रोत्साहनही त्यांनी दिले नाही. पण माझा बेहेऱ्यांविषयी आदर कायमच
होता. पण त्यावेळी मी दिलेला लेख काही सोबत मध्ये छापुन आला नाही, पण
नंतरचे छापुन आले.<br />
<br />
दुसऱ्यांदा भेट झाली ती सातारच्या सावरकर साहित्य
संमेलनात. ती भेट ५-१० लोकांच्या गराड्यातली होती. साताऱ्यात त्यांनी
बाळासाहेब ठाकरेंबरोबर एकाच व्यासपीठावर भाषणे केली होती. संमेलनात आणि
नंतर सार्वजविक सभेत. सातारचे दैनिक "ऐक्य" बहुदा त्याच दिवशी सुरु झाले
होते. महाराष्ट्रातले वातावरण हिंदुत्वाने भारले जाऊ लागले होते.<br />
<br />
त्यांची भाषणं लेखणीप्रमाणेच प्रभावी वाटलीे. संमेलनात जेव्हा थोडी बेशिस्त
माजली तेव्हा त्यांनी माईक हातात घेतला आणि एकाच मार्मिक वाक्याने
सुव्यवस्था केली होती. सगळे लोक विस्कळीत कसेही बसले होते. वारंवार आवाहन
करुनही लोक अधल्या मधल्या जागा, खुर्च्या मोकळ्या सोडुन बसले होते. बेहेरे
माईक हातात घेऊन , "एकंदर हिंदु समाजप्रमाणे विस्कळीत होऊन बसु नका" अशा
स्वरुपाचे कोणतेतरी वाक्य बोलले. इतका वेळ न ऐकणारे कार्यकर्ते व श्रोते
ताबडतोब उठुन शिस्तीने बसले होते.<br />
<br />
सोबत हे केवळ साप्ताहिक नव्हते तर
वैचारीक व्यासपीठ होते जिथे सगळ्या विचारांना मुक्त संचार होता. अनेक
वेगवेगळ्या विचारांचे लेख वाचण आणि मनसोक्त वादविवाद होण हे त्या
व्यासपीठावर होत. अर्थात स्वत: बेहेरे हिंदुत्ववादी असल्याने साप्ताहिकावर
छाप हिंदुत्वाचीच होती, पण इतरांचा आवाज कधीच दाबला गेला नाही. विरोधी टिका
सर्रास पणे सोबत मध्ये छापुन यायची. शुध्दलेखनातल्या चुका सोडल्या तर
श्री. बेहेरे यांनी कोणाचे विचार संपादीत केले असतील याची शक्याताच नाही.
साप्ताहीक ९० % वाचक/वर्गणीदारांवर चालायचे. एखादीच जाहीरात मिळायची.<br />
<br />
हिंदुत्व , बाळासाहेब आणि शिवसेना यांच्याशी जवळीक त्यांना त्यांच्या
आयुष्याच्या शेवटी चांगलीच भोवली. महात्मा फुले यांच्यावर दोन लेख चुकीच्या
पध्दतीने छापले गेल्याने पवारांना संधीच मिळाली. हे असे लेख छापल्याबदाल
मी गांगल - बेहेऱ्यांचे आभारच मानतो असे छद्मी उद्गार काढुन पवारांनी
बेहेरे-गांगलांवर विधानसभेत हक्कभंग ठराव आणला व त्यांना माफी मागायला
लावली होती. त्यावेळी बेहेरे हॉस्पिटल मध्ये आजारीच होते. प्रकरणावर माफीने
पडदा पडला व पुढे लवकरच बेहेरे गेले.<br />
<br />
ते गेल्याची बातमी सकाळ ने
सविस्तर दिली होती. पण महाराष्ट्र टाईम्स ने अक्षरश: दोन ते तीन ओळीत
कुठेतरी आतल्या पानावर छापून आल्या मनाचा हिमटेपणा दखवुन दिला होता. <br />
<br />
साप्ताहीक सोबत हि एक विचारांची सोबत होती. अंक हातात पडल्यावर प्रथम
बेहेरे यांचे संपादकिय वाचायचे. एका बैठकित संपुर्ण अंक कधीच वाचून व्हायचा
नाही. किमान तीन ते चार दिवस तरी लागायचे. कारण सगळेच लेख वैचारीक आणि
वाचनीय. कम्युनिस्ट, सोशॅलिस्ट सगळ्याच प्रकारचे लेखन त्यात येई.<br />
विचारांचे बळ, सर्व विचारांना व्यासपीठ देणारे, उजव्या विचारसरणीचा द्वेष
करणाऱ्या तथाकथित विचारवंतांनी अनुल्लेखाने मारले तरी सातत्याने लिहिणारे,
विना जाहीराती, केवळ वर्गणीदारांच्या बळावर, एकहाती साप्ताहिक चालवणारे
पत्रकार आता होणे शक्य नाही.<br />
<br />
© चंद्रशेखर साने<br />
<br />
<span><span class="fsm fwn fcg"><a class="_5pcq" href="https://www.facebook.com/shekharsane/posts/10207051178951969" target=""><abbr class="_5ptz" data-shorten="1" data-utime="1490848020" title="Thursday, March 30, 2017 at 9:57am"><span class="timestampContent" id="js_8">March 30 at 9:57am</span></abbr></a></span></span><br />
<span><span class="fsm fwn fcg"><abbr class="_5ptz" data-shorten="1" data-utime="1490848020" title="Thursday, March 30, 2017 at 9:57am"><span class="timestampContent" id="js_8"> </span></abbr></span></span> </div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-15723841557701048042017-03-29T22:08:00.000+05:302017-04-05T01:54:14.156+05:30सरसंघचालक का राष्ट्रपती?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
सामनाचे पत्रकार व कार्यकारी संपादक राऊतांनी भागवतांचे नाव राष्ट्रपती
पदा साठी सुचवणे किंवा परवा माझ्या फेसबुक वॉल वर येऊन ज्येष्ठ पत्रकार
श्री. प्रकाश अकोलकर यांनी येऊन असंबध्द पध्दतीने मूळ विषयाचे विषयांतर
करुन "मग करा ना भागवतांना राष्ट्रपती" हे पालुपद वारंवार आळवणे या सगळयाची
मजा वाटते. <br />
<br />
ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि त्यांच्या
कार्यपध्दतीचे कणभरही ज्ञान आहे, त्यास, भागवतांना संघाने
राष्ट्रपतीपदासाठी निवडणे अथवा भागवतांनी ते स्वीकारणे अथवा या सुचनेमुळे
सर्वसामान्य <span class="text_exposed_show">संघस्वयंसेवक सुखावला असेल अस वाटण हे सगळच असंभव होते.</span><br />
<br />
<div class="text_exposed_show">
संघस्वयंसेवकाला भागवत राष्ट्रपती होणे अथवा न होणे यावर विशेष काही
स्वारस्य असेल अस कुठेही जाणवल नाही. त्यांनी तशा काही भावना प्रकट करण हा
त्यांचा स्वभावही नाही.<br />
<br />
ज्यांच सगळ राजकारण आणि आयुष्यच पदांभोवती
फिरत असत , त्यांची विचारांची झेपच मुळात तितकी तोकडी आहे , ज्यांना संघाचा
राजकारणात सहभाग नाही हेच मान्य नाही ते असे तारे तोडत असतात. त्यात राऊत
काय अकोलकर काय पत्रकारच, तेव्हा सध्याच्या पत्रकारांची पत्रकारीता पहाता
जिथे ते जनमताचा अंदाज घेण्यात ते वारंवर असफल रहात आहेत तिथे त्यांना संघ
स्वयंसेवकांच्या मनाचा अंदाज यशस्वीपणे बांधण्याचा प्रश्नच येत नाही. <br />
<br />
हे असे पत्रकार वगळता, भागवत राष्ट्रपती होणार का वगैरे चर्चा सोशल माध्यमांवर पण अजिबात रंगली नाही.<br />
संघाची सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी माणस घडवण्याची शाळा आणि सेवाकार्य
हे अखंड चालत राहील. तो समाजाचा गोड्या पाण्याच्या तळ्याचा किंवा
मनुष्यवस्तीतून प्रवाहित होणाऱ्य महानदीचा एक शुध्द पाण्याचा नैसर्गिक झरा
बनावा अशी त्याची स्थापना करणाऱ्यांची इच्छा होती. संघटना कशासाठी याचे
उत्तर संघटनेसाठी संघटना असे रुढ झाले. क्रांतीकारक अथवा क्रांतीकारी
संस्था नष्ट होऊ शकतात. उत्क्रांतीकारी शिकवण आणि संस्था किंवा व्यक्ती काम
करत रहातात. <br />
<br />
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही समाजमनाला धक्का
लावणारे क्रांतीकारी कार्य करणार नाही. संघटना कशासाठी? माणस घडवण्यासाठी.
माणस घडवताना ज्या समाजातुन माणस येतात, मिळवायची असतात, संघकार्याशी जोडुन
घ्यायची असतात, त्या समाजाला क्रांतीकारी धक्के द्यायचे नसतात हे अगदी साध
गणित आहे. धक्का देताना आपली ताकद किती याच अचुक अंदाज घ्यावा लागतो.
नाहितर क्रांतीच्या त्या नुसत्याच वल्गना ठरतात. व्यक्तीची वल्गना
व्यक्तीची प्रतिमा उध्वस्त करते तर संस्थेच्या वल्गनांनी समाजात संस्थेची
पत खालावते.<br />
<br />
संघ कधीही राजकारणात येईल अशी शक्यता नाही. संघ ही एक
अखंड चालणारी माणसे घडवणारी प्रक्रिया आहे. यात माणसे घडतील , वेगवेगळ्या
क्षेत्रात जातील, क्वचित बंगारु लक्ष्मणांसारखे काही नापासही होतील तर
काही वाजपेयी मोदींसारखे काही खूप मोठया भराऱ्या घेतील आणि संघाचा ठसा
समाजावर ठाशिव पणे उमटवत जातील.<br />
<br />
राष्ट्रिय स्वयंसेवक संघ कधीही स्वत:च्या अंगाला राजकारणाचा चिखल लावुन घेणार नाही असा माझा विश्वास आहे.<br />
<br />
आज श्री. भागवतांनीच स्पष्टपणे या अनावश्यक व कोणी फारशी दखल न घेतलेल्या चर्चेवर पूर्ण पडदा टाकला हे बरे झाले.<br />
<br />
© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-17284385604256695902017-03-28T22:18:00.000+05:302017-04-05T09:07:56.541+05:30हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_1dwg _1w_m _2ph_" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px; padding: 12px 12px 0px;">
<div style="font-family: inherit;">
<div class="_5x46" style="font-family: inherit; margin-bottom: 11px;">
<div class="clearfix _5va3" style="font-family: inherit; margin-bottom: -6px; zoom: 1;">
<div class="clearfix _42ef" style="font-family: inherit; overflow: hidden; zoom: 1;">
<div class="_5va4" style="font-family: inherit; padding-bottom: 6px;">
<div style="font-family: inherit;">
<span style="font-family: inherit; font-size: 14px;">हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा असा मुद्दाम हिंदु शब्दाचा उल्लेख करावा का न करावा? जर आपण १ जानेवारीला ख्रिश्चन नव-वर्षाच्या शुभेच्छा असा उल्लेख करत नसु तर मुद्दाम हिंदु नववर्ष असा उल्लेख का करायचा? नुसताच नववर्षाच्या शुभेच्छा एवढच का म्हणु नये, असा काहिंचा प्रश्न आहे . गुढी पाडवा हे नुसत मराठी नववर्ष म्हणण तर त्याहून जास्त चुक आहे. मराठी असण्या नसण्याशी याचा संबंध नाही. १ मे हा महाराष्ट्र दिन (किंवा जागतिक कामगार दिन) तस गुढी पाडवा फक्त महाराष्ट्राशी संबंधित नाही.</span></div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_3u7" style="font-family: inherit; font-size: 14px; line-height: 1.38;">
<div class="text_exposed_root text_exposed" id="id_58e465d9c0dfe3f45173619" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पण व्यवहारात जो<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">पर्यंत १ जानेवारी हा नविन वर्षाचा प्रारंभ मानला जातो तोपर्यंत आणि त्यामुळे हा हिंदु नववर्षाचा म्हणावे लागेल. वस्तुत: निसर्गचक्राप्रमाणे सुर्याचा मेषेतला प्रवेश, वसंत संपात हेच वास्तविक नववर्ष मोजण्यास प्रारंभ करायचा दिवस. त्यामुळ गुढी पाडवा हा अगदी शास्त्रशुध्द नैसर्गिक दिवस.</span></div>
<div class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
अगदी जगभर हिच नैसर्गिक पध्दत नववर्षारंभासाठी होती. कारण पुर्वी म्हणजे १६ व्या किंवा १७ व्या शतकापर्यंत चैत्र गुढीपाडव्याच्याच सुमारास येणारा १ एप्रिल हाच नविन वर्षारंभ युरोपचाही होता. नंतर एका राजाने तो बदलुन १ जाने वारी केला.पण या बदलानंतर सुध्दा जुन्या पध्दतीने १ एप्रिल हा नववर्षदीन म्हणून साजरा करणाऱ्या युरोपिअन लोकांना व त्यानिमित्ताने एकमेकांना भेटवस्तु देणाऱ्या लोकांना "एप्रिल फुल" म्हणजे १ एप्रिल ला नववर्ष साजरा करणारे मुर्ख म्हणवले जाऊ लागेल.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आजही एकमेकांना १ एप्रिल ला मुर्ख बनवण्याचा उपक्रम गमतीचा भाग म्हणून साजरा होतो. मात्र १ एप्रिल अजून तरी नविन आर्थिक वर्ष म्हणून आहेच.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
हा तिथी , दिनांक , वेगवेगळी पंचांगे, वेगवेगळ्या कालगणना यांचा घोळ कधीही संपेल असे वाटत नाही. टिळक पंचांगवाले गुढी पाडवा कधी साजरा करत आहेत हा अजुन एक घोळ. बहुतेक येत्या १५ दिवसात कधीतरी त्यांचा गुढी पाडवा साजरा होईल. कारण टिळक अयनांश आणि चित्रापक्षाचे अयनांश यात चार अंशांचा फरक आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
व्यवहारातले १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हे कालमापन आता बदलले जाईल असे वाटत नाही. तस बदल, तशीच काही मोठी, विश्वव्यापी घटना घडली तरच संभवतो.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
</div>
<div class="_3x-2" style="font-family: inherit;">
<div data-ft="{"tn":"H"}" style="font-family: inherit;">
</div>
</div>
<div style="font-family: inherit;">
</div>
</div>
</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px;">
<form action="https://www.facebook.com/ajax/ufi/modify.php" class="commentable_item" data-ft="{"tn":"]"}" id="u_jsonp_10_1g" method="post" rel="async" style="margin: 0px; padding: 0px;">
<div class="_sa_ _gsd _5vsi _192z" style="color: #90949c; font-family: inherit; margin-top: 12px; padding-bottom: 4px; position: relative;">
<div class="_37uu" style="font-family: inherit;">
<div data-reactroot="" style="font-family: inherit;">
<div style="font-family: inherit;">
<div class="_3399 _a7s clearfix _zw3" style="border-top: 1px solid rgb(229, 229, 229); clear: both; font-family: inherit; margin: 0px 12px; padding-top: 4px; zoom: 1;">
<div class="_524d" style="font-family: inherit;">
<div class="_42nr" style="font-family: inherit;">
<span style="font-family: inherit;"><div class="_khz" data-interaction-root-id="_2y9m" style="display: inline-block; font-family: inherit; position: relative;">
<a aria-pressed="false" class="UFILikeLink _4x9- _4x9_ _48-k" data-interaction-root-id="_2y9l" data-testid="fb-ufi-likelink" href="https://www.facebook.com/shekharsane#" role="button" style="color: #7f7f7f; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; font-weight: bold; line-height: 14px; margin-right: 20px; outline: none; padding: 4px 4px 4px 0px; position: relative; text-decoration: none; transition: filter 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1), transform 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1); z-index: 6;" tabindex="-1">Like</a><div class="_2r6l accessible_elem" style="clip: rect(1px 1px 1px 1px); font-family: inherit; height: 1px; left: 0px; overflow: hidden; position: absolute; top: 0px; white-space: nowrap; width: 1px;">
<div class="_1oxj uiLayer" style="font-family: inherit; left: 0px; outline: none; position: absolute; top: 0px; z-index: 200;">
<div class="_49v-" style="bottom: 0px; font-family: inherit; font-size: 0px; left: -29px; line-height: 0; position: absolute;">
<div class="_1oxk" data-interaction-root-id="_2xzf" data-reactroot="" height="52" style="background: none; border-radius: 0px; box-shadow: none; font-family: inherit; padding: 5px 10px;">
<div aria-label="Reactions" class="_iu-" data-interaction-root-id="_26m2" role="toolbar" style="font-family: inherit; margin-top: 32px; padding: 2px;">
<span aria-label="Like" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="0"><div class="_39m" data-reaction="1" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7l _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px -147px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Like</div>
</div>
</div>
</div>
</span><span aria-label="Love" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="-1"><div class="_39m" data-reaction="2" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7m _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px -196px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Love</div>
</div>
</div>
</div>
</span><span aria-label="Haha" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="-1"><div class="_39m" data-reaction="4" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7o _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px -98px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Haha</div>
</div>
</div>
</div>
</span><span aria-label="Wow" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="-1"><div class="_39m" data-reaction="3" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7n _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px -294px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Wow</div>
</div>
</div>
</div>
</span><span aria-label="Sad" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="-1"><div class="_39m" data-reaction="7" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7r _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px -245px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Sad</div>
</div>
</div>
</div>
</span><span aria-label="Angry" aria-pressed="false" class="_iuw" data-interaction-root-id="_26m1" href="#" role="button" style="animation-iteration-count: 1; animation-timing-function: linear; backface-visibility: hidden; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; height: 48px; margin: 0px; outline: none; padding: 0px; position: relative; transform-origin: 50% 100% 0px; transform: scale(1, 1) translateY(0.0001px); width: 48px; z-index: 2;" tabindex="-1"><div class="_39m" data-reaction="8" style="font-family: inherit;">
<div class="_39n" style="font-family: inherit; transform: scale(0.8, 0.8) translate(0px, 0px); transition: transform 200ms ease;">
<span class="_9zc _2p7b _2jry" style="display: inline-block; font-family: inherit; height: 48px; position: relative; width: 48px;"><i class="_3j7q _2p78 _9-_" style="background-image: url("/rsrc.php/v3/yx/r/z1kxCQXlyQV.png"); background-position: 0px 0px; background-repeat: no-repeat; background-size: auto; display: block; height: 48px; left: 24px; line-height: 1; margin-left: -24px; margin-top: -24px; position: absolute; top: 24px; transform: none; width: 48px;"></i></span><div class="_d6l" style="font-family: inherit; left: 24px; position: absolute; text-align: center; top: -28px; transform: translateX(-50%);">
<div class="_4sm1" style="background-color: rgba(0, 0, 0, 0.74902); border-radius: 10px; box-sizing: border-box; color: white; display: inline-block; font-family: inherit; font-size: 12px; font-weight: bold; line-height: 20px; max-width: 100%; opacity: 0; overflow: hidden; padding: 0px 8px; text-overflow: ellipsis; transition: opacity 50ms ease; user-select: none;">
Angry</div>
</div>
</div>
</div>
</span></div>
<div class="_41nt" style="background-attachment: initial; background-clip: initial; background-image: initial; background-origin: initial; background-position: initial; background-repeat: initial; background-size: initial; border-radius: 40px; border: 0px; bottom: 5px; box-shadow: rgba(0, 0, 0, 0.0784314) 0px 0px 0px 1px, rgba(0, 0, 0, 0.14902) 0px 2px 2px; content: ""; font-family: inherit; height: 52px; left: 10px; position: absolute; right: 10px; transition: height 200ms ease;">
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</span><span style="font-family: inherit;"><span class="_6a" data-interaction-root-id="_15-7" style="display: inline-block; font-family: inherit;"><a class="comment_link _5yxe" data-ft="{ "tn": "S", "type": 24 }" data-interaction-root-id="_29yo" href="https://www.facebook.com/shekharsane#" role="button" style="color: #7f7f7f; cursor: pointer; display: inline-block; font-family: inherit; font-weight: bold; line-height: 14px; margin-right: 20px; padding: 4px 4px 4px 0px; position: relative; text-decoration: none; transition: filter 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1), transform 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1); vertical-align: inherit;" title="Leave a comment"><span class="_4qba" data-intl-translation="Comment" data-intl-trid="">C</span></a></span></span></div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</form>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-84073997118154028832017-03-28T19:32:00.000+05:302017-04-05T01:58:28.672+05:30गुढी पाडवा प्राचीन उत्सव<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
गुढी पाडवा काश्मिरात हिंदुंच्या तुर्कांवरिल विजयाप्रीत्यर्थ साजरा
होई असा स्पष्ट उल्लेख अल्बेरुनी हा अरबी प्रवासी , लेखक आपल्या
प्रवासवर्णनात सन १००० ला इतक्या जुन्या कालात करतो . "अगडुस" असा शब्द
वापरलेला दिसतोय त्याला उच्चार करता आला तसा. तरीही जो अपप्रचार होतो
त्याविषयी काय बोलायच कप्पाळ. सण जुना तर आहेच पण अगदी काश्मिरात पण साजरा
केला जाई. महाराष्ट्राबाहेर हा सण साजरा होतो आजही.<br />
<br />
अल् बेरुनी चा जीवनकाल 4 September 973 ते 9 December 1048<br />
म्हणजे किमान १००० वर्षे हा सण स<span class="text_exposed_show">ाजरा होत असल्याचा ऐतिहासिक पुरावा सिध्द झाला.</span><br />
<div class="text_exposed_show">
महाराष्ट्राबाहेर काश्मिरलही होत असल्याचे सिध्द झाले<br />
तुर्कांवरील म्हणजे मुसलमानांवरील विजयाचे प्रतिक असल्याचे सिध्द झाले.<br />
<br />
अगुडस हा शब्द नेमका कळत नाही पण गुढीशी साधर्म्य आहे. कर्नाटक, तामिळनाडु इ/ ठिकाणि उगडी या नावे हा साजरा करतात,<br />
<br />
अर्थात शब्द काय हा विषय इथे गौण आहे. कारण मुट्टाई राजा या उच्चारालाही
काही अर्थ नाही. लेखक परकिय असल्याने चुकिचे उच्चार सर्रास आढळतात. (तपशील
राजतरंगिणीत शोधावा लागेल . राजतरंगिणी हा काश्मिरचा अधिकृत व समकालिन
इतिहा स आहे. कल्हण पंडीत , जोनराज असे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या
काळात हा इतिहास लिहिला आहे. )<br />
<br />
मी हा स्क्रीन शॉट त्याच्या online उपलब्ध असलेल्या पुस्तकातुनच घेतलाय.<br /><br />
इतरांनीही इतके वेगवेगळे पुरावे दिलेत कि हिंदुद्वेष्ट्यांचा हा
हिंदुद्रोही कार्यक्रम संपुर्ण गाडला गेला आहे. परत पुढच्या वर्षी
पाडव्याला या अपप्रचाराने डोके वर काढता येऊ नये.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWfsLF0GhhS46oW6O8wjM_Jz6gftzcnD9pd8JKaJT57DXbxczhbZeN0uKCwz85wKHIXkLRKzdbpMRw5uyDAyCojJK05P8yGy9iiWihl5QOdHx8lwfQ2FGvWAjvzSBnE_HSuqkFFz7x3Zk/s1600/17553551_10207040329720745_6690887879280524483_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWfsLF0GhhS46oW6O8wjM_Jz6gftzcnD9pd8JKaJT57DXbxczhbZeN0uKCwz85wKHIXkLRKzdbpMRw5uyDAyCojJK05P8yGy9iiWihl5QOdHx8lwfQ2FGvWAjvzSBnE_HSuqkFFz7x3Zk/s320/17553551_10207040329720745_6690887879280524483_n.jpg" width="250" /></a></div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-85087954935101394762017-03-28T10:01:00.000+05:302017-04-05T02:02:56.673+05:30शहाण्याला शब्दाचा मार....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
एखाद्या थोरामोठ्याचे, व्यक्तीचे चार-दोन शब्द पकडुन त्याच्या समग्र
विचारविश्वाच आकलन किंवा चरित्र वा कार्य यांचा निष्कर्ष काढायचा नसतो.<br />
<br />
विशिष्ट वाक्य अथवा वाक्यांचा समूह पकडुन आकलन करताना, ती वाक्ये कोणत्या
संदर्भात आहेत कोणाला उद्देशुन आहेत, कोणत्या परिस्थितीत आहेत त्याचा विचार
करायचा नाही आणि त्या व्यक्तीवर आपल्या सोयीचा शिक्का मारायचा,
सोयीप्रमाणे वापरायचे किंवा वैचारिक प्रतिस्पर्ध्याला आपण कसे नामोहराम
केले अशा आविर्भावात ती वाक्ये फेकत रहायची हा पायंडा पडत चालला आहे.<br />
<br />
आप<span class="text_exposed_show">ण
साधी माणस सुध्दा प्रसंगानुरुप बोलतो. मुलांना तु लहान आहेस तुला नाही
कळायच अस एका प्रसंगात म्हणतो आणि कदाचित तासाभरातच अरे तु मोठा झालास
जबाबदारीने वागायला हवस असही म्हणतो. कारण देश - काल- परिस्थिती चे संदर्भ
असतात. तो दुटप्पीपणा नसतो. मोठ्या व्यक्तींना तेच लागु आहे. विभिन्न
परिस्थिती आणि विभिन्न माणसे हाताळताना त्यांच वागण , विचार व उपदेश
वेगवेगळे असतात. </span><br />
<div class="text_exposed_show">
<br />
थोरा
मोठ्या व्यक्तींना आपल्या पेक्षा कितीतरी मोठ्या प्रसंगांना , विविध
वयोगटांना, विचारगटांना अथवा समाजगटांचे भान ठेवायचे असते. वाचकांचे वा
श्रोत्यांचे वय लक्षात घेऊन बोलायचे असते. एकच विषय मांडताना तो शालेय
विद्यार्थ्यांसमोर मांडतोय ,समोर महाविद्यालयीय विद्यार्थी आहेत,
स्त्रियांसमोर आहे, परत त्या स्त्रिया कोणत्या समस्या घेऊन समोर
मार्गदर्शनाच्या अपेक्षेने उभ्या आहेत, का परधर्मिय अनुयायी वा समर्थक समोर
असून असून त्यांचे शर्करावगुंठीत प्रबोधन करायचे याचा विचार करावा लागतो.<br />
<br />
शहाण्याला शब्दाचा मार व मुर्खाला काठीचा मार अशी एक म्हण आहे. वैचारीक
विश्वात अशा स्वरुपाच्या अभ्यासाचे भान मोठमोठ्या विचारवंतांकडुन सुटत
चालले आहे. अशावेळी अजेंडा सत्यशोधनाचा नसून वादात जिंकुन प्रतिस्पर्ध्याला
नेस्तनाबून करायचे हा त्यांचा हेतु असतो हे उघड आहे. अशाने विचारवंताचे
रुपांतर विचारजंतात झाले असे म्हटले जाते.<br />
<br />
© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-44910856609352349332017-03-27T12:03:00.000+05:302017-04-05T09:10:00.418+05:30जीना हाऊस: द्विराष्ट्रवादाचे स्मारक<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_7">
खरतर
कोणतीही ऐतिहासिक वास्तु ची नासधुस करण, तिच्यावर राग काढण मला योग्य वाटत
नाही. त्यामुळे जीना हाऊस ला धक्का पोचवु नये अस तात्विक मत आहे.<br />
<br />
पण ज्या प्रकारे भारतात ढिलाई चालते ती पहाता हा कळीचा मुद्दा नक्कीच बनतो.
शिवाजी महाराजांनी मरणान्तानी वैराणी या हिंदु धर्मनीतीस अनुसरुन, रावणाचे
अंत्यसंस्कार करणाऱ्या आदर्श श्रीरामाच्या पावलावर पाऊल टाकून अफजलखानाचे
त्याच्या त्याच्या धार्मिक कल्पने प्रमाणे योग्य ते विधी करवुन घेतले.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे थडगे बांधले का नाही हा मुद्दा तर ऐतिहासिक
दृष्ट्या वादग्रस्तच आहे. तसा समकालिन पुरावा उपलब्ध नाही.<br />
<br />
१९३५
पर्यंत ती एक साधी कबरच होती असे उपलब्ध छायाचित्रावरुन दिसते. पण आता
त्याचे फार मोठेे अवडंबर झाले आहे. एका किरकोळ झोपडिवजा थडग्याचे प्रचंड
मोठ्या दर्ग्यात रुपांतर झाले आहे. कोर्टाने आदेश देऊनही हे अधिक झालेले
बांधकाम अद्यापही पाडले गेलेले नाही.<br />
मरणान्तानी वैराणि इ. आदर्श
कल्पना न बाळगता ब्रिटीशांनी शनिवारवाडा अथवा गडकिल्ले यांना भारतीयांना
प्रेरणा ठरतील अशी स्मारके बनवु दिले नाही. उलट अशा स्मारकात पण जातीवाद
आणणारे घटक पेरुन ठेवले जेणे करुन हिंदु एकत्र येऊन आपल्या सत्तेस आव्हान
देऊ नयेत. अर्थात सजग झालेल्या भारतीयांनी त्याची स्मारके बनवण्याचे कार्य
सुरु ठेवले.<br />
<br />
नथुराम गोडसे यांच्या अस्थी सिंधु नदीत विसर्जनासाठी
राखून ठेवाव्यात अशी त्याची अंतिम इच्छा होती. पण हि इच्छा म्हणजे मोस्ट
फेव्हर्ड नेसन शी द्रोह. त्यामुळे नथुरामच्या बाबतीत मरणांतानी वैराणि
वगैरे न मानता भारत सरकारने अस्थी काही नातेवाईकांना दिल्या नाहीत. ( काही
जणांनी बुड्या मारुन त्या काढल्या व त्या कलाशात ठेवुन त्यांचे स्मरण केले
जाते व त्या अस्थि कलशाचे पुजन केले जाते असे म्हटले जाते) त्या विरुध्द
अधुन मधुन गदारोळ उठतो. <br />
<br />
सर्वात गमतीच भाग म्हणजे नथुरामच्या इच्छे
मागचे कारण पाकीस्तानने गांधीजींच्या अस्थि सिंधु नदीत विसर्जित करु
देण्यास दिलेला नकार हे आहे. गांधींच्या , एका काफीराच्या अस्थि आपल्या पाक
झालेल्या "दारुल इस्लाम" च्या भूमित सामावुन घेणे हि कल्पनाच पाकड्यांना
घ्रूणास्पद वाटली असावी. गांधींच्या अपमानाचे जे दु:ख त्यांच्या
मारेकऱ्याला झाले त्याच्या शतांशने ही दु:ख, त्यांच्या नावाची शिदोरी
पुरवुन खाणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारला झाले नाही. त्यांनी
निमुट अन्यत्र अस्थि विसर्जित केल्या.<br />
ओस्मा बिन लादेन ला अमेरिकेने
ठार मारल्यावर त्याच्या शवाचा कसलाच माग न राहील याची व्यवस्था केली.
म्हणजे पुढे मागे तो प्रश्नच उद्भवु नये हा बोध आजवर्रच्या इतिहासातून
अमेरिकेने घेतला.<br />
एकुण सर्व प्रकार पाहता जीना हाऊस चे रुपांतर
एखाद्या सरकारी कचेरीत करावे हे व्यावहारीक दृष्ट्या योग्य ठरेल. जीनाने
डायरेक्ट ऍक्शन चे निर्देश देऊन हिंदुंच्या कत्तली घडवुन आणल्या होत्या,
तेव्हा त्याची स्मृती भारतात जपणे यात इतिहास प्रेम असले तरी ते
राष्ट्रप्रेमाला आड येणारे आहे. हिंदुच्या सहनशील संस्कृतीची ओळख म्हणून
हे ठिक असले तरी हिंदुत्वाला पोषक नाही.<br />
<br />
जीनांच्या क्रुरतेच्या,
फाळणीच्या जखमा , सिंध, पंजाब व बंगाल मधील हिदुंचा आक्रोश याचे जनकत्व
जाणाऱ्या जीना हाऊस चे स्वतंत्र भारतातून नाव मिटवुन टाकले पाहिजे हे भाजपा
नेत्याची कल्पना अवाजवी म्हणता येत नाही. प्रत्यक्ष इमारत न पाडता सुध्दा
हे काम कसे केले जाईल याची चाचपणी केली जावी.<br />
वरवर पाहता हि एक
ऐतिहासिक वास्तु असली तरी भावनिक दृष्ट्या जीना हाऊस हे द्वीराष्ट्रवादाचे व
पाकिस्तान निर्मितीचे धोकादायक स्मारक भारतात उभे आहे, ती केवळ एक वास्तु
नसून द्वीराष्ट्रवादाचे प्रतिक आहे. त्याचे प्रतिकात्मक नष्टीकरण करण्याची
सुसंधी प्राप्त झाली आहे.<br />
<br />
© चंद्रशेखर साने </div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-55458400162787075142017-03-26T22:27:00.000+05:302017-04-05T02:10:13.901+05:30राशबेहारी बोस यांचे महत्व<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
राशबेहारी बोस यांचे आझाद हिंद सेनेतले महत्व वादातीत आहे. तथापी
त्यांनी सावरकरांचे हिंदुत्व मान्य केल्याने आणि जपान हिंदुमहासभेचे ते
अध्यक्ष असल्याने, गांधी कॉंग्रेस चे कट्टर विरोधी असल्याने व सावरकरांशी
त्यांच्या असलेल्या जवळीकी मुळे एकुणच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या
इतिहासात त्यांना गौणत्व आले आहे. आझाद हिंद सेनेचे संस्थापकच मुळात
हिंदुमहासभेचे अध्यक्ष राशबेहारी बोस असून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी
तयार केलेया ४५००० ते ५०००० सैन्याचे नेतृत्व सुभाषचंद्रांकडे, त्यांचे तर<span class="text_exposed_show">ुण वय आणि तडफ यामुळे चालुन आले.</span><br />
<div class="text_exposed_show">
<br />
राशबेहारींचे महत्व वादातीत आहे, लॉर्ड हार्डींग्ज वर बॉम्ब टाकून पळून
जाणारे राशबेहारी वृध्द झाल्याने नियतीने हे काम सुभाषचंद्रांवर सोपवले व
राशबेहारी हे आझाद हिंद चे प्रमुख आजीवन सल्लागार झाले.<br />
सुभाषचंद्रांचे कर्तुत्वाचा अभिमान बाळगत असतानाच जपान हिंदु महासभेचे
अध्यक्ष राशबेहारींनी त्यांच्या<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQUX_sUUk3__j9JUG7XCg_aNnTcsEBnyTYdPBm4679tDB5qYKwPxVUEJD7Dx7m-zvWAA-IHgsLcpaL8Rm1Df9Wu2zHGNfGxz8x7bicdcZV9TmRBgF9m2BaBXHb9GTHLye25uNu_zLGT68/s1600/rashbehari+Bose.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="291" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQUX_sUUk3__j9JUG7XCg_aNnTcsEBnyTYdPBm4679tDB5qYKwPxVUEJD7Dx7m-zvWAA-IHgsLcpaL8Rm1Df9Wu2zHGNfGxz8x7bicdcZV9TmRBgF9m2BaBXHb9GTHLye25uNu_zLGT68/s320/rashbehari+Bose.jpg" width="320" /></a></div>
साठी ५०००० सैन्याची बेगमी आधीपासूनच करुन
दिली होती ही नाकारायचे कहीच कारण नाही.<br />
<br />
राशबेहारी हे कट्टर
हिंदुत्ववादी होते , सावरकरांशी झालेल्या पत्रव्यवहारमुळे त्यांच्या
हिंदुत्वाविषयी कल्पना अधिक स्पष्ट झाल्या. श्री. देशपांडे नामक तरुण
मराठी सहकारी युवकामुळे त्यांचा सावरकरंच्या विचारांशी परिचय होते होता. हे
देशपांडे सावरकरांचे लेखन व भाषणातील विचार राशबेहारींना भाषांतरीत करुन
सांगत. राशबेहारींना सावरकर ही हिंदुस्थाना अंतर्गत असलेली महत्वाचा
दुरदृष्टीचा व आंतरराष्ट्रिय राजकारणाचे सखोल ज्ञान असलेला मुत्सद्दी नेता
वाटत होता. <br />
<br />
वृत्तपत्रातून त्यांनी सावरकरांवर जपानी भाषेत लेखही
लिहिला. त्याचा मथळा सावरकर- रायजिंग लिडर इन इंडीया असा होता. उठसुट
हिंदुत्ववाद्यांनी काय केले असे विचारणाऱ्या बिनचड्डीवाल्यांना राशबेहारी
हे नाव पुरेसे आहे. आणि हिंदुत्ववादी परिवारासाठी पण हे अभिमानास्पद नाव
आहे.<br />
<br />
ज्येष्ठ मित्रवर्य लेखक व वक्ते श्री. सच्चिदानंद शेवडे यांनी
अंदमान द्वीपसमुहातील दोन बेटांना १८५७ ला भारतीयांशी कठोरपणे वागलेल्या
ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे आहेत ती बदलावीत अशी एक चळवळ / प्रचार सुरु
केलाय. या बेटांपकी एका बेटाला राशबेहारींचे नाव द्यायची मागणी करावी असे
मी सुचवतो आहे. तसच अंदमान- निकोबार या बेटांना नेताजींनी शहिद , स्वराज्य
असे नाव दिले होते. ते बदलावे का नाही यावर माझे काहीच मत नाही.<br />
<br />
© चंद्रशेखर साने</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-48620005493061500012017-03-26T20:00:00.000+05:302017-04-05T09:33:19.006+05:30आपली धर्मनिरपेक्षता : मौलाना चालतात , योगी नाही<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5x46" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 11px;">
<div class="clearfix _5va3" style="font-family: inherit; margin-bottom: -6px; zoom: 1;">
<div class="clearfix _42ef" style="font-family: inherit; overflow: hidden; zoom: 1;">
<div class="_5va4" style="font-family: inherit; padding-bottom: 6px;">
<div style="font-family: inherit;">
<div class="_6a _5u5j" style="display: inline-block; font-family: inherit; width: 438px;">
<div class="_6a _5u5j _6b" style="display: inline-block; font-family: inherit; vertical-align: middle; width: 438px;">
<h5 class="_5pbw _5vra" data-ft="{"tn":"C"}" id="js_3id" style="font-family: inherit; font-weight: normal; line-height: 1.38; margin: 0px 0px 2px; padding: 0px 22px 0px 0px; text-align: left;">
<span style="font-size: small;">मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबेअर १८८८ या दिवशी मक्का, सौदी अरेबिया येथे झाला. संपुर्ण मूळ नाव सय्यद अबुल कलाम घुलाम मुहियुद्दून अहमेद संक्षेपाने मौलाना आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.</span></h5>
<div style="text-align: left;">
<br /></div>
<div style="text-align: left;">
आझादांचे वडील हे बंगाली मौलाना सय्यद मुहम्मद खैरुद्दीन अहमेद अल् हुसैनी. आझादंनी हनाफी मझहिब, मलिकी. शफी आणि हनबाली फिक्ह, शरियत, गणित, तत्वज्ञान, जगाचा इतिहास आणि विज्ञान आदी विषयात त्यांच्या साठी खास नेमलेल्या शिक्षकांकडे शिकुन प्राविण्य मिळवले होते.</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_3if" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; line-height: 1.38;">
<div class="text_exposed_root text_exposed" id="id_58e4699ae2e753231308908" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<span style="font-family: inherit;">वयाच्या तेराव्या वर्षी. झुलेखा बेगम नामक मुस्लिम मुलीशी त्यांचा विवाह झाला. कुराण ब हदीस चा अन्वयार्थ लावणारे विपुल लेखन मौलानांनी केले आहे.</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<span style="font-family: inherit;"><br /></span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<span style="font-family: inherit;">भारतात ज्यांचा जन्मही झाला नाही असे, जन्माने निसर्गत: मिळणाऱ्या नागरीकत्वाचा विचार करता अरबस्थानचे (मक्केचे) नागरीक असलेले, मुस्लिम धर्माचे मौलवी भारताचे पहिले केंद्रिय शिक्षण मंत्री होते.</span></div>
<div class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
योगी आदित्यनाथ हे गणिताचे पदवीधर आणि हिंदु तत्वज्ञानाचे अभ्यासक असुन नाथपंथी आहे. उत्तर भारतातलेे रहिवासी आहेत. तन मनाने हिंदुस्थानी आहेत.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
मौलाना आझाद फाळणी संबंधात व हिंदु - मुस्लिम प्रश्नात किती कुटील होते त्यावर प्रा. शेषराव मोरे यांचा एक समग्र लेख आहे, म्हणजे मौलानांची तीही बाजू लंगडी आणि वादग्रस्तच आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
अशा मौलाना आझादांना नेहरु भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री करु शकतात तरी ते सेक्युलर आणि मोदींनी भारतातच जन्मलेल्या गणित व हिंदु धर्माचे अभ्यासक असलेल्या सलग ४-५ वेळा खासदार म्हणुन निवडुन आलेल्या हिंदु संन्यासाला मुख्यमंत्री केले तर ते मात्र भगवीकरण?</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
मग नेहरु धर्मनिरपेक्ष कसे अणि मोदी का नाहीत?</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px; text-align: left;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-57976000645568987162017-03-25T09:48:00.000+05:302017-04-05T09:17:49.795+05:30महाराष्ट्र कोणाचा? शिवाजी महाराज, आगरकर आणि सावरकरांचा !<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5x46" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px; margin-bottom: 11px;">
<div class="clearfix _5va3" style="font-family: inherit; margin-bottom: -6px; zoom: 1;">
<div class="clearfix _42ef" style="font-family: inherit; overflow: hidden; zoom: 1;">
<div class="_5va4" style="font-family: inherit; padding-bottom: 6px;">
<div style="font-family: inherit;">
<div class="_6a _5u5j" style="display: inline-block; font-family: inherit; width: 438px;">
<div class="_6a _5u5j _6b" style="display: inline-block; font-family: inherit; vertical-align: middle; width: 438px;">
<div class="_5pcp _5lel" style="color: #90949c; font-family: inherit; position: relative;">
<span style="font-family: inherit;"><span class="fsm fwn fcg" style="font-family: inherit;"><a class="_5pcq" href="https://www.facebook.com/shekharsane/posts/10207017556751435" style="color: #90949c; cursor: pointer; font-family: inherit; text-decoration: none;" target="">March 25 at 9:48am</a></span></span><span aria-hidden="true" role="presentation" style="font-family: inherit;"> · </span><div class="_6a _43_1 _4f-9 _nws _21o_ _fol" id="u_jsonp_15_1q" style="display: inline-block; font-family: inherit; margin: -5px -5px -4px -4px; position: relative;">
<div class="_6a uiPopover" id="u_jsonp_15_1r" style="display: inline-block; font-family: inherit;">
<a aria-expanded="false" aria-haspopup="true" aria-label="Shared with Public" class="_42ft _4jy0 _55pi _5vto _55_p _2agf _p _1zg8 _3m8n _4jy3 _517h _51sy _59pe" data-hover="tooltip" data-testid="privacy_selector_10207017556751435" data-tooltip-alignh="right" data-tooltip-content="Public" href="https://www.facebook.com/shekharsane#" id="u_jsonp_15_1s" rel="toggle" role="button" style="-webkit-font-smoothing: antialiased; background: none; border-radius: 2px; border: 1px solid transparent; box-sizing: content-box; color: #4267b2; cursor: pointer; display: block; font-family: inherit; font-weight: bold; line-height: 22px; max-width: 26px; padding: 0px 3px; position: relative; text-align: center; text-decoration: none; text-shadow: none; transition: background-color 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1), box-shadow 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1), transform 200ms cubic-bezier(0.08, 0.52, 0.52, 1); vertical-align: middle; white-space: nowrap; word-wrap: normal;"><span class="_55pe" style="color: #999999; display: inline-block; font-family: inherit; max-width: 12px; overflow: hidden; text-overflow: ellipsis; vertical-align: top;"><img alt="" class="mrs _21or img" height="12" src="https://www.facebook.com/rsrc.php/v3/yB/r/-pz5JhcNQ9P.png" style="border: 0px; bottom: 1px; margin-right: 5px; position: relative; vertical-align: middle;" width="12" /></span><i class="_3-99 img sp_raiBYxDN1OA sx_a3eaba" style="background-image: url("/rsrc.php/v3/yo/r/talwRmbqOVT.png"); background-position: -143px -196px; background-repeat: no-repeat; background-size: auto; bottom: 1px; display: inline-block; height: 8px; margin-left: 4px; position: relative; vertical-align: middle; width: 9px;"></i></a></div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_5jm" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.38;">
<div class="text_exposed_root text_exposed" id="id_58e467258cfca5d45617242" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
महाराष्ट्र हा शाहु,फुले, आंबेडकरांचा असे वाक्य सुमारे १९९५ ते २०१४ पर्यंत वारंवार ऐकु यायचे. या मागचा नेमका विचार काय? मी यावर एक सविस्तर लेखन करणार आहे, पण त्यापुर्वी थोडी चर्चा करता येईल का?</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
माझ्या डोक्यातले मुद्दे साधारण असे होते व काल रात्री मनात सविस्तर लेखही तयार होता.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
(रात गयी बात गयी म्हणून सध्या त्याचे ठळक मुद्दे मांडतो. काही स्मृतीतून निसटुन गेलेत. चर्चेच्या ओघात मांडतो, सध्या हा कच्चा लेख समजावा. तसच शाफुआ म्हणजे शत्रू नव्हेत पण त्यांच्या त्यांच्या जागी व काळाच्या<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"> गरजेप्रमाणे ते ठिक असतील काही प्रमाणात, पण महाराष्ट्राची आताची गरज शि.आ.सा.)</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"><br /></span></div>
<div class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
१.<b> या तीनही नावात शिवाजी महाराजांचे नाव समाविष्ट का नाही?</b></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
२. या तिन्ही नावांचा भारतीय राजकिय स्वातंत्र्य लढ्याशी का संबंध नाही?</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
३. हे तिनही जण साधारणत: परकिय व परधर्मिय ब्रिटीश सत्तेशी चांगले संबंध राखून होते.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
४. शाहुंचा अपवाद वगळता (ते हिंदु धर्मचे व वेदांचे अभिमानी) फुले यांचे हिंदु धर्माीविषयीचे लेखन आक्षेपार्ह आहे , ती आगरकर वा सावरकरांच्या हिंदुंचे हित साधणाऱ्या टिकेसारखी नाही तर त्यात ख्रिश्चॅनिटी वा इस्लामचा जास्त गौरव व प्रचार आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
आंबेडकरांनी हिंदु धर्माचा धि:कार करत बौध्द स्वीकारला. नुसत जात पात तोडण नाही तर हिंदुधर्माचे विध्वंसन व विनाश हा त्यांचा खरा हेतु होता. <b>पुर्वायुष्यात आंबेडकर हे हिंदुसंघटनाच्या बाजूचे होते हे मी नाकारत नाही</b> पण त्यांच्या त्या भूमिकेत पुढे सातत्य राहिले नाही. <b>हिंदुंचा तेजोभंग होईल असे वर्तन व विचार त्यांच्या उत्तर आयुष्याचा महत्वाचा भाग बनला.</b></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५. शिवाजी महाराज, आगरकर व सावरकर यांची पंगत शाफुआ पेक्षा शिआसांचा महाराष्ट्र अशा नावे अधिक उपयुक्त आहे का?</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कारण,</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५ अ. शिवाजी महाराज हिंदु धर्माचे अभिमानी तरीही प्रागतिक विचारांचे,<span style="font-family: inherit;"> ब्राह्मणांसहित सर्व जातीजमाती व गटांना घेऊन सर्वजनहिताय अशी भूमिका घेणारे. हिंदुंना राजकिय व सामाजिक असे दोन्ही स्वातंत्र्याचा त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत अधिकार देणारे. हिंदु धर्म राखणारे , हिंदु संस्कृतीचा, महाकाव्ये यांचा प्रभाव असणारे. मंदीरांचे पुनर्निर्माण करणारे थोर राष्ट्रनिर्माते. </span><span style="font-family: inherit;">रयतेच्या हितासाठी झटणारे महापुरुष. शुध्दीकरणे करणारे, घरवापसी पासुन भाषाशुध्दीपर्यंत बारीकसारीक विचार करणारे.</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५ ब. आगरकर सुधारक तरिही सर्वसमावेशक. सनातनी समजल्या गेलेल्या टिळकांना विरोध करणारे तरिही त्यांच्या लेखनातून प्रगतीशील हिंदुत्वाचा अभिमान डोकावत रहातो.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५ क. सावरकरांचे व्यक्तीमत्व तर अष्टपैलु. राजकीय स्वातंत्र्य व सामाजिक स्वातंत्र्य दोन्हीचे प्रत्यक्ष कान करणारे व तत्व ज्ञानही देणारे. बेरजेचे गणित मांडण्यऱा सर्वसमावेशक हिंदुत्वाचे उद्गाते. शिवाजी महाराजांची धर्मशुध्दी (घरवापसी) भषाशुध्दी, सोसाळु नीती नाही तर ठोसाळु नीती आत्मसात करणारे.<br />देशाची परदास्यातून मुक्ती साठी लढणारे स्वातंत्र्यवीर आणि त्याचबरोबर सामाजिक स्वातंत्र्याचा लढा देणारे समता वीर अशा दोन्ही गौरवास प्राप्त.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
५ ड. माझ मत बहुजनांची वेगळी पंगत मांडणाऱ्या शा.फु.आं. पेक्षा सर्वजनांची पंगत मांडणाऱ्या शि.आ.सां. चा महाराष्ट्र घडणे अधिक महत्वाचे आहे. कोणत्याही जातीला न वगळता सबका साथ सबका विकास.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
विरोध कोणत्याच महापुरुषांना नाही, पण समाजात फुट पाडण्यासाठी कोणाचीही नावे वापरली जात असतील तर सर्वसमावेशक नावांचा विचार अधिक व्ह्यायला हवा.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
विषय संवेदनशील आहे. अचुक व मोजक्या शब्दात सामाजिक परिस्थितीचे भान राखून प्रतिक्रिया याव्यात.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
</div>
</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-46534294796927999622017-03-25T09:00:00.000+05:302017-04-05T09:37:20.550+05:30"राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय" अर्थात कल्याणकारी अर्थव्यवस्था<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="_5x46" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 12px; margin-bottom: 11px;">
<div class="clearfix _5va3" style="font-family: inherit; margin-bottom: -6px; zoom: 1;">
<div class="clearfix _42ef" style="font-family: inherit; overflow: hidden; zoom: 1;">
<div class="_5va4" style="font-family: inherit; padding-bottom: 6px;">
<div style="font-family: inherit;">
<span style="font-family: inherit; font-size: 14px;">लोकांच्या जीवनशैलीवर प्रभाव टाकुन नको असलेल्या गरजा निर्माण करुन जास्तीत जास्त फायदा देणाऱ्या वस्तुंची निर्मिती, अव्वाच्या सव्वा नफा मिळवण्याची दारुण इच्छा, त्यापायी तयार केली जाणारी भ्रष्टाचारी यंत्रणा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अफाट गौरव करुन चंगळवादी जीवनशैली निर्माण करण हि सर्व भांडवलशाही ची काळी बाजू.</span></div>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="_5pbx userContent" data-ft="{"tn":"K"}" id="js_51m" style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; line-height: 1.38;">
<div class="text_exposed_root text_exposed" id="id_58e46cb8de2513586931452" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
या उलट भांडवलदार हा उद्योगधंद्यांना चालना देतो, लोकांना रोजगार मिळववून देण्यास सहाय्यभूत होतो. आपली पुंजी मागणी/पुरवठा च्या दोलायामान स्थितीची जोखिम पत्करुन गुंतवत असतो, त्या<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">ला त्यासाठी अचुक अंदाज व बुध्दीचा वापर करावा लागतो. भांडवली विचारात गुणवत्तेचा अधिक विकास होतो. सततच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना निवडीचे जास्त जास्त पर्याय सतत निर्माण होत रहातात. इ. चांगली बाजू.</span></div>
<div class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
साम्यवाद आणि भांडवलशाही दोन्हीतला सुवर्णमध्य साधणारी आणि समाजवादाला प्राधान्य देणारी कल्याणकारी शासन ही आपली आर्थिक नीती जास्त चांगली आहे. सावरकरांनी हिच नीती हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरुन <b>"राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय"</b> या नावे मांडली होती .</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आपली अर्थव्यवस्था भांडवलशाही कडे अधिक झुकत चालली आहे व त्यातून शेतकरी वर्गाचे प्रश्न व समस्या वाढत आहेत. मुख्य म्हणजे आपली शेती हि व्यावसायिक - प्रोफेशनल पातळीवर नसते, पाणी नियोजनात मार खाते, नैसर्गिक बेभरवशाचे हवामान, पावसावर अतिरिक्त अवलंबुन रहावे लागणे, बाजाराचा अंदाज घेण्यात शेतकरी वर्ग कमी पडणे , त्यास आवश्यक प्रशिक्षण न मिळणे, दलालांना व आडत्यांना आलेले सर्वात जास्त महत्वाचे स्थान हि सध्याची स्थितीआहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुवर्णमध्य गाठणे गरजेचे आहे. मुळ धोरणांचा फेरविचार व्हायला हवा, कर्जमाफी वगैरे ठीक आहे कारण मलमपट्ट्या सुद्धा महत्वाचा असतात, पण नुसत्याच मलमपट्ट्या म्हणजे रोगाचा समूळ नाश नाही. सरकार व विरोधक यांनी यावर पक्षिय राजकारण न करता एक होऊन दिर्घकालिन उपाययोजना करावी अशी एक भाबडी इच्छा !</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-43641341295718596462017-03-24T20:00:00.000+05:302017-04-05T09:44:48.286+05:30भाजपा आणि सावरकर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
भाजपाने सावरकर गौरवासाठी केलेली कार्ये</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१. लोकसभेत सावरकरांचे तैलचित्र लावले.<br />
२. अंदमानच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिले.<br />
३. सावरकर चित्रपटासाठी सुधीर फडके यांना सहाय्य, निधि जमवण्यासाठी वाजपेयींची अमेरिकेत भाषणे. चित्रपट प्रदर्शित जाल्यानंतर ठिकठिकाणी प्रदर्शनासाठी प्रयत्न. <span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"><br />४. अंदमानात एका गुंड आणि हिडीस अशा कॉंग्रेसी मंत्र्याने उखडलेले स्मारक परत बांधले.<br />५. सावरकर जयंतीला लोकसभेत श्रध्दांजली वहाण्याची पध्दत कॉंग्रेसने बंद केली ती मोदींनी २०१४ साली पंतप्रधान झाल्या झाल्या परत सुरु करुन सावरकरांना कृतज्ञता अर्पण केली.</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
यापुर्वी सावरकरांच्या विशेष टपाल तिकिटासाठी १९७१ साली जनसंघाच्याच खासदारांनी विशेष प्रयत्न केले. इंदिरा गांधींनी सुध्दा सावरकरांचे महत्व जाणुन सावरकरांचे विशेष टपाल तिकिट काढले. इंदिरा गांधींनी टपाल तिकिटाला हिरवा कंदील देण्याबरोबरच सावरकर स्मारकासाठी पण वैयक्तिक अशी रु. १००००/- ची देणगी दिली या दोन गोष्टींचा उल्लेख करण आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त सावरकरांचेच एकेकाळी सहकारी असणारे व खासदार झालेले राजा महिंद्रप्रताप यांनी सन १९५७ ला एक विशेष प्रस्ताव लोकसभेत मांडुन सावराक्रांना स्वतंत्र भारत सरकार तर्फे रु. ६०००/- वर्षासन सुरु करण्यात पुढाकार घेतला होता. सावरकर राष्ट्रिय स्मारक, दार चे उद्घाटनाला तत्कालिन मुख्यमंत्री श्री. शरद पवारउपस्थित होते व व राष्ट्रपती श्री. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. निधी जमवण्यात संघ परिवाराचा अर्थातच मोठा सहभाग होता.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कोणत्याही विचारप्रवाहात मवाळ, जहाल वा मध्यममार्गी असे गट असतातच. पण भाजपाने वा संघ परिवाराने सावरकरांचा टोकाचा व्यक्तीद्वेष कधीही केला नाही. वैयक्तिक पातळीवर काही नेत्यांची सावरकरांविषयी केलेली कुकर्मे माहीत आहेत पण त्याचे प्रायश्चित्तही परिवाराने घेतलेले आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शिवसेनाही महाराष्ट्रात सावरकरांचा विशेष गौरव व सन्मान करत आलेली आहे. सध्याच्या सेना भाजपाच्या झगड्यात दोन्ही पक्षांनी यात सावरकरांना ओढले नाही, व त्यांच्याविषयी आदरभाव नेहमीच ठेवला याचा आनंद वाटतो. अंदमानात सावरकर स्मारक पुनर्स्थापित करण्यातही शिवसेना खासदारांचा हातभार/ पाठपुरावा आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
सावरकरांना भारतरत्न देऊन भाजपाने कळस चढवावा. भारत रत्न हे प्रतिकात्मक असेल. सावरकर मुळातच खूप मोठे होते व आहेत. पण कृतज्ञता व प्रतिकात्मक राजकारण दोनी साठी सावरकरांना भारत रत्न देणे आवश्यक आहे.<br />
कदाचित मोदींनी ते पुढच्या टर्म साठी राखून ठेवले असले तरी चालेल पण ते दिले गेले जावेच असे माझे मत आहे. </div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-41290159699853390432017-03-21T11:30:00.000+05:302017-04-05T09:48:38.432+05:30मोदींच्या मर्यादा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत काल कोणीतरी "मोदीवाद" निर्माण झाला आहे असा दावा केला. दावा करणारा मोदी भक्त नव्हता विरोधकच होता असे मला वाटते. तो नमोभक्त असो वा नमोरुग्ण, पण "मोदीवाद" हा शब्द अतिरंजित आणि निरर्थक आहे. आज फेसबुक वर पण याच शब्दाचा उल्लेख केला गेला आहे.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मोदीवाद निर्माण करायला मोदींना बरच लेखन व चिंतन करण गरजेच आहे. कोणाचाही स्वत:चा एक वाद , विचार शाखा निर्माण होताना त्याने विशिष्ट तत्वज्ञान मांडाव लागत. बोलताना होणाऱ्या तपशीलातल्या चुका क्षमेस पात्र नसतात. स्वत:च्या<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"> चिंतनातून जे तत्वज्ञान तयार होते त्याच्या व्याख्या पक्क्या असाव्या लागतात व सहसा त्या निरपवाद कराव्या लागतात. आपल्या तत्वज्ञानाची सुत्रबध्द पध्दतीने मांडणी करावी लागते. आयुष्यात एक सुसंबध्दता असावी लागते. उलटसुलट भूमिका मांडणारे व परस्परविरुध्द वागणारे गांधींसारखे नेते विरोधकांनाच काय पण प्रामाणिक अनुयायांनाही गोंधळात टाकत असतात.</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
मोदी तपशीलात अनेक चुका करतात. त्यांचे व्यावहारिक चातुर्य खूप असले तरी त्यात व्यासंग आणि पांडीत्य नाही. आदित्यनाथ योगी असोत बाळासाहेब ठाकरे असोत वा मोदी असोत ते हिंदुत्ववादाचे सैनिक होऊ शकतात, सेनापती होऊ शकतात, उद्गाते नाहीत.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मोदींच यश त्यांच्या पांडीत्यात अथवा ज्ञानात नाही. संघ परिवाराच्या बौध्दीकातुन व संस्कारातुन त्यांची जडणघडण झाली आहे. त्यामुळे त्यात सावरकरांपासून गांधीं-पटेलां पर्यंत सर्व विचार कमी अधिक प्रमाणात समाविष्ट आहेत. त्यांचे यश लोकांमध्ये त्यांच्याविषयी विकासाची भाषा करणारा, रिझल्ट्स देणारा, आपल्यासाठी काहीतरी करु इच्छीणारा , हिंदुत्वनिष्ठ नेता अशा असलेेल्या विश्वासात आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मुळात कोणीही व्यक्ती अस बसुन ठरवुन स्व-वाद निर्माण करतच नाही. तो हळु हळु प्रकट होत जातो, त्याचे अनुयायी तयार होतात, त्याच्या मांडणीची चिकित्सा होते, टिकाकार व भाष्यकार निर्माण होतात आणि मग त्या विचारधारेस त्या व्यक्तीचे वा मुख्य सुत्राच्या नावे अमुक-तमुक वाद असे नाव प्राप्त होते.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
मोदी किंवा कोणीही कितीही आवडत असले (किंवा आवडत नसले) तरी उपाध्या काळजीपुर्वकच द्यायला हव्यात.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-72861501788262623122017-03-20T20:30:00.000+05:302017-04-05T15:43:29.096+05:30मराठी भाषा संवर्धनार्थ<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
एखादी गोष्ट अतित असण म्हणजे विरहित असण, पलिकडे असण , टप्प्याबाहेर असण इ. आणि ग्रस्त असण म्हणत त्याने व्याप्य असण</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
उदा. वादातीत आणि वादग्रस्त</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
वादातीत म्हणजे वाद नसण, वादविरहित असण तर वादग्रस्त म्हणजे वाद असण</div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
वृत्त वाहिन्यांवरच्या चर्चेत मगाशी काही पक्षांच्या प्रवक्त्यांना अतित आणि ग्रस्त या जोड शब्दांचा अर्थ माहीत नव्हता असे दिसले. ज्या विषयाला वादग्रस्त मुद्दा आहे म्हणायचे होते तिथे खुशाल वादातीत म्हणत होते. दुसराही एक शब्द अन्य प्रवक्त्या चुकीचा म्हणत होत्या याच प्रकारे अतित आणि ग्रस्त चा घोळ घालुन. आता तो शब्द विसरलो. आठवला कि देतो.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
उपस्थित असलेल्या कोणालाच अर्थ माहीत नव्हता. आणि हे आज नाही बरेचदा घडलेले आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
कोकणातला एक माजी मंत्री शासकिय अधिकाऱ्यांसमोर आम्ही सर्व योजना सदोष करुन टाकणार आहोत असे म्हणायचा.एखाद्या शब्दामागे "स" लावला की काहीतरी भारी अशी त्यांची समजुत असावी. समृध्द , सधन, सखोल सारख सदोष.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span style="font-family: inherit;">एकुण मराठी भाषेचे अवघडच आहे</span></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
दशकाच्या कालगणनेचा घोळ</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
बरेच लेखक/स्तंभलेखक/पत्रकार दशकांची कालगणना मांडताना चुक करताना दिसतात. उदाहरणार्थ आजच्या म.टा. मध्ये ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय नायिका पुनम धिल्ला असा उल्लेख केला गेलेले छायाचित्र प्रकशित झाले आहे.</div>
<div style="margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
पुनम धिल्ला ऐंशीच्या दशकातली नसून एकोणीशशे नव्वदच्या दशकातील म्हणता येईल. १९७१ ते १९८० हे विसाव्या शतकातील आठवे दशक. किंवा १९८१ ते १९९० हे विसाव्या शतकातले नववे दशक अशी मोजणी हवी. पण काही जण पहिली दहा वर्षे त्याच दशकातील असतात हे लक्षात घेत नाहीत. ज्यांना म<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">ाहीत नाही त्यांच्या माहीती साठी</span></div>
<div class="text_exposed_show" style="display: inline;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
<br /></div>
</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-4235609765820142532017-03-13T19:30:00.000+05:302017-04-05T09:55:31.727+05:30ब्राह्मण लक्षण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #666666; font-family: Helvetica, Arial, sans-serif; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
विचारी व विवेकी माणस हि मागचा पुढचा विचार करतात. पटकन असहिष्णु होत नाहीत. मागचापुढचा सारासार विचार करुन पावले उचलण , आपल्या आयुष्याच्या नफ्यातोट्याचा ताळेबंद मा<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">ंडुन कोणत्या प्रसंगाला किती महत्व द्यायच, विचाराला प्राधान्य द्याव का विकाराला हे तो ठरवत असतो.</span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #666666; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
सर्वसाधारण ब्राह्मण माणूस हा विचारी असतो, विचारीपणा व विवेकासाठी फार मोठी बुध्दीमत्ता असायची गरज नसते. पण त्यात ब्राह्मण समाज हा सरासरीने जास्त बुध्दीवान सुध्दा असतो. जातपात तोडक मंडळासमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात बुध्दीमत्ता याचेच समानार्थी नाव जणु ब्राह्मण असे आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
याच गुणांमुळे वैयक्तिक स्वार्थात ब्राह्मण माणूस हा नक्कीच भित्रा असल्याचा आभास निर्माण होतो. होता होईल तो तडजोड करणे आणि प्रगती करणे यास तो दुबळेपणा समजत नाही. भित्रेपणाचा शिक्का बसला तरी होता होईल तो, तो अन्य समाजाशी तडजोड करत असतो. समजुतीने रहात असतो. अल्पसंख्य असल्याने त्यास झुंडशाही माहित नाही. त्यामुळे तो रस्त्यावर उतरणारा नाही. वेगळ्याच लेव्हल वर तो आपले प्रश्न सोडवत असतो. तो सहसा कायदा हातात घेत नाही. कोणास त्यास भित्रेपणा म्हणायचा तर म्हणु देत.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
पण हाच ब्राह्मण माणूस सामाजिक वा सार्वजनिक प्रश्नात सर्वस्व गमावायला सिध्द असतो असा ऐतिहासिक दाखला आहे. स्वत:च्या स्वार्थ पुर्ती साठी साधी टाचणी पण न उचलणारा ब्राह्मण समाज व स्वातंत्र्य यासाठी खुशाल शस्त्रे उचलतो, क्रांतीकारक होतो, निर्भयपणे समाजासाठी लढतो. याची यादी काढली तर पानेच्या पाने भरुन मजकुर लिहावा लागेल. तो लढतो कारण त्याला स्वार्थापेक्षा मोठा असा "सोशल कॉज" मिळालेला असतो. क्रांतीकारकांमध्ये ब्राह्मणांची संख्या लक्षणिय आहे. सैन्यात सुध्दा ब्राह्मण जातात आणि पोलिस खात्यात सुध्दा जातात. व्यापारात सुध्दा ब्राह्मण समाज धडाडीने उतरतो आणि जोखिम घेताना दिसतो.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
श्री. दिलिप कांबळे या महाराष्ट्राच्या मंत्र्याने ब्राह्मण समाजाविषयी काही अनुद्गार काढले असे ऐकतो. प्रत्यक्ष भाषण ऐकल्याशिवाय नेमके काय म्हटले ते पाहिल्या वाचून निष्कर्ष काढता येत नाही. कारण जे छापुन येते जे वृत्तवाहिन्यांवर सांगितले जाते त्याविषयी विश्वासार्हता १०% पण उरलेली नाही. ९०% प्रकरणात अर्थाचा अनर्थ करुन वार्तांकन केले जाते. त्यामुळे कांबळे यांना असे काही म्हणावयाचे नसावे अशी शक्यता नाकारता येत नाही.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
तरीही असे काही दिलिप कांबळे यांना म्हणायचे असेल तर त्यांनी समजुन असावे की ब्राह्मण माणूस हा क्रिमिनल / गुन्हेगारी दृष्ट्या कधीच धाडशी नाही व तो त्याविषयी भ्याडच राहील. पण जेव्हा देव धर्म किंवा राष्ट्र यांच्या साठी त्यागाची वेळ येईल तेव्हा ब्राह्मण वर्गा सारखा धाडसी व शौर्यवान दुसरा मिळणार नाही.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
<b>वरील विवेचन हे अर्थातच लोकसंख्येच्या प्रमाणात केले आहे. तसेच प्रत्येक ब्राह्मण त्यागी व शूर असतो किंवा इतर समाजात त्यागी किंवा शूर लोकांची संख्या कमी आहे असा याचा अर्थ अजिबात नाही.</b> पण कोणाच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी गैरसमज असेल तर तो राहु नये. ब्राह्मण हि सुध्दा राज्य केलेली आणि रणांगणात लढलेली जमात आहे. खरतर जातीगत गुण याला मुळातच अर्थ नाही, अनुवंश परंपरा केव्हाच मोडीत निघाली आहे, मात्र अजुन ती काहींच्या मनात दडुन राहिलेली असते तिला उत्तर देणे भाग पडते म्हणून जातीचा उल्लेख नाईलाजाने करावे लागतात.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 1em; margin-top: 1em;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1198162142475129688.post-2790677046325636822017-03-12T20:00:00.000+05:302017-04-05T10:14:10.121+05:30भाजपा पंजाबात का नाही?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px;">
पंजाबात शीखांची मनोभूमिका गुंतागुंतीची आहे. शीख आणि आर्य समाज यात फार मोठा विसंवाद होता. पंजाबची भाषा ठरवताना संघियांनी हिंदीला प्राधान्य दिले म्हणून शीख समाज संघपरिवारावर नाराज होता.</div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
शीखांमध्ये काही फुटीर प्रव्रूत्ती फाळणीच्या काळात पण होत्या. शीख हे हिंदु नाहीत या समजाला आधी ब्रिटीशांनी व नंतर फुरोगाम्यांनी मनसोक्त खतपाणी घातले. वस्तुत: शीख पंथाची स्थापनाच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झाली मात्र हा वादग्रस्त मुद्दा आहे. काही शीख ही गोष्ट अमान्य करतात. माझ्या समजुतीप्रमाणे सहजध<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;">ारी शीख हे स्वत:ला हिंदुत्वाचा भाग मानतात , केशधारी स्वत:ला स्वतंत्र धर्म मानतात. नेमकी माहिती नाही, माझा समज आहे. तात्विक दृष्ट्या विचाअर केला तर शीख तत्वज्ञान हे रामानुजांचे विशिष्टाद्वैती तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारे आहे. पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी मधुन मोक्ष इ. कल्पना शीख पंथात आहेतच. गुरुग्रंथात संत नामदेवांसहित पंधरा हिंदु संत तर एका सुफी संताची वचने समाविष्ट आहेत. एक पोथी व दहा गुरु अशी शीखांची बांधणी आहे. इस्लामची शीखांकडे पहाण्याची दृष्टी एकच किताब, एकच ईश्वर पण प्रेषित दहा अशी काहीशी आहे. १८५० ला रणजितसिंगाचे राज्य इंग्रजांनी जिंकले असताही शीख समाजाचा आपपर भाव इंग्रजांविषयी झपाट्याने कसा काय मावळला हे एक आश्चर्यच होते कारण त्यानंतर केवळ सातच वर्षात म्हणजे १८५७ ला झालेल्य ब्रिटीश विरोधी उठावात शीख प्रामुख्याने ब्रिटीशांच्या बाजूनेच राहिला. १८५७ मध्ये मोंगल वंशाचा भर रस्सोत्यात झालेला वंश विच्छेद शीख मनाला सुखावुन गेला ज्या गुरुंच्या मुलांची हत्या चांदणी चौकात झाली तिथेच मोंगल वंशाच्या एकोणीस शहजाद्यांना ब्रिटीशांनी निर्दयपणे ठार केले होते. शीखांना तो अर्थातच काळाने उगवलेला सुड व स्तव:ला मिळालेला न्याय वाटला होता. असो.</span></div>
<div style="background-color: white; color: #1d2129; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<span class="text_exposed_show" style="display: inline; font-family: inherit;"><br /></span></div>
<div class="text_exposed_show" style="background-color: white; color: #1d2129; display: inline; font-family: Helvetica, Arial, sans-serif; font-size: 14px;">
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px;">
तथापि तत्कालिन शीख नेते मास्टर तारासिंग यांचा कल हिंदुत्वाकडे होता. स्वा. सावरकरांना ते मानत असत. अन्य कोणाही नेत्याचा सत्कार झाला नसेल इतका भव्य सत्कार सावरकरांचा अमृतसरच्या सुवर्णमंदिरात केला गेला, त्यांस कृपाण भेट देण्यात आले होते. मास्टर तारासिंग विश्व हिंदु परिषदेचेही सदस्य होते.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
१९९० च्या दशकात खलिस्तान चळवळीने प्रचंड मूळ धरले. त्यात इंदीरा गांधींची हत्या झाली. नंतर रिबेरोंनी वेचुन वेचुन दहशतवादी ठार मारले.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
संघ परिवार शीख संगत सारख्या संकल्पना राबवत आहे, पण त्यास म्हणावे तितके यश मिळत नाही. अद्यापही अकाली दला बरोबरच जाण भाजपाला भाग पडते आहे. १९८४ च्या शीख विरोधी कत्तलींसाठी कॉंग्रेसला क्षमा मिळाल्याचे चित्र पंजाबात उभे राहीले आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
<br /></div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
भाजपला पंजाबात फार मोठे काम करावे लागणार आहे. वैचारीक दृष्ट्या पंजाबच्या भूमिी परिवाराला फारशी अनुकूल नाही. खूप मोठी मशागत व नांगरणी करावी लागेल असे दिसते. तामिळनाडु एवढाच पंजाबही भाजपाला अवघड आहे.</div>
<div style="font-family: inherit; margin-bottom: 6px; margin-top: 6px;">
© चंद्रशेखर साने</div>
</div>
</div>
Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttp://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com0